1) सगळ्यात सामान्य पण महत्त्वाची अशी गोष्ट म्हणजे पाणी पित राहणे. उन्हाळ्यामध्ये शरीराला प्रचंड पाण्याची गरज असते. शरीर डिहायड्रेट होत राहते. त्याला सतत पाणी लागते.
2) भरपूर फळे खा. फळांमुळे शरीराला थंडावा मिळतो. पोटाला आधार मिळतो. शरीरही हायड्रेटेड राहते.
3) डोक्यावर पातळ कॉटनची ओढणी घ्या. उन्हाने डोके गरम होते. त्यामुळे चक्कर येते. डोकं गरम होऊ देऊ नका.
4) सतत चेहऱ्यावर व टाळूवर पाणी शिंपडत राहा. डोकं किंवा चेहरा कोरडा पडू देऊ नका.
5) शरीरासाठी मिळणाऱ्या योग्य त्या क्रिमचा वापर करा. मॉइश्चरायझर लावा. त्वचा कोरडी पडणार नाही याची काळजी घ्या.
6) अति उष्ण अन्न पदार्थ खाणे टाळा. बाहेरची उष्णता आधीच जास्त असते. मग शरीर आतूनही उष्ण झाल्यावर विविध आजार होतात.
7) उकडतं आहे म्हणून सतत थंड पाणी पिऊ नका. माठातील पाणी प्या. वाळ्याचे पाणी प्या. फ्रिजमधील पाण्यामुळे आजारपण येते.
(सोशल मीडियावरून साभार)
पुणे: पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार व हत्येच्या घटनेने राज्यभर संताप व्यक्त होत असताना,…
जर तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी विडयाचे पान खाल्ले तर तुम्हाला त्यातून बरेच फायदे मिळतील.…
बहुतेक लोक विविध पदार्थांमध्ये कढीपत्ता भरपूर वापरतात. कढीपत्ता जेवणाची चव वाढवण्याचे काम करतो. सांबर, डाळ,…
मुंबई : राज्यात १ मेपासून जनगणना मोहिमेला सुरुवात झाली असून ही मोहीम दोन टप्प्यांत राबवली…
मुंबई: काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी यशवंत हाप्पे यांच्या स्मरणार्थ दादर येथील टिळक भवनमध्ये शोकसभा आयोजित करण्यात…
मुंबई: राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे आधीच वेशीवर टांगली गेलेली आहेत. राज्यात महिला व लहान मुलीही…