आरोग्य

कळणारही नाही अन् हळूच धक्का देईल सायलेंट हार्ट अटॅक, कशी पटवाल ओळख

हार्ट अटॅक ही गंभीर समस्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. ही जीवघेणी समस्या आता केवळ जास्त वयाच्या लोकांमध्येच दिसते असं नाही तर कमी वयातही हार्ट अटॅकनं अनेकांचा जीव जात आहे. त्यात सायलेंट हार्ट अटॅक तर कित्येकदा लोकांना येऊन जातो आणि कळतही नाही. सायलेंट हार्ट अटॅकला सायलेंट मायोकार्डिअल इंफार्कशन किंवा एसएमआय (SMI) असं म्हटलं जातं. हा एक असा अटॅक आहे जो अस्वस्थता आणि छातीत वेदनेपासून सुरू होतो. एक अशी मेडिकल कंडीशन ज्याची ओळख पटवणं अवघड काम आहे. तरीही सतर्क राहून यापासून बचाव करता येऊ शकतो. अशात सायलेंट हार्ट अटॅकची लक्षणं तुम्हाला माहीत असली पाहिजे.

सायलेंट हार्ट अटॅकची लक्षण

१) छातीमध्ये दबाव: कॉमन हार्ट अटॅकमध्ये छातीत खूप वेदना होतात, पण सायलेंट हार्ट अटॅकमध्ये छातीत अस्वस्शता जाणवते. जर थांबून थांबून छातीत दाटलेपणा किंवा हलकी वेदना होत असेल हा सायलेंट हार्ट अटॅकचा संकेत असू शकतो. त्यामुळे याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.

२) श्वास घेण्यास अडचण: जर तुम्हाला पायऱ्या चढताना किंवा हलकी फिजिकल अ‍ॅक्टिविटी करताना श्वास घेण्यास त्रास होत असेल तर हा चांगला संकेत नाही. हे सायलेंट मायोकार्डिअल इंफार्कशनचं लक्षण असू शकतं.

३) थकवा: जर तुम्हाला कमी फिजिकल अ‍ॅक्टिविटी आणि ८ तासांची झोप घेतल्यावरही थकवा जाणवत असेल तर हा सायलेंट हार्ट अटॅकचा संकेत असू शकतो. त्यामुळे तुम्हाला अचानक थकवा जाणवला तर वेळ न घालवता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

४) अचानक घाम येण: मेहनतीचं काम केल्यावर आणि उन्हामुळे घाम येणं सामान्य आहे. पण थंडीच्या दिवसात आणि सामान्य वातावरणातही तुम्हाला घाम येत असेल तर हा सायलेंट हार्ट अटॅकचा इशारा असू शकतो.

५) झोप न लागण: सायलेंट हार्ट अटॅकच्या लक्षणामुळे तुम्हाला चांगली झोप लागत नाही. यात स्लीपिंग पॅटर्न डिस्टर्ब होतो, ज्यामुळे रात्री पुन्हा पुन्हा जाग येते आणि झोपण्याचा प्रयत्न करूनही झोप लागत नाही.

६) चिंता-तणाव: सायलेंट हार्ट अटॅक आपल्या मानसिक आरोग्यासाठीही चांगला नसतो, जर तुम्हाला चिंता, तणाव जास्त जाणवत असेल तर ही गंभीर बाब आहे. याकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

वरळीतील वाहतूक कोंडीतून संताप; मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारणाऱ्या महिलेविरुद्ध तक्रार

मुंबई: वरळी परिसरात भाजप महायुतीच्या मोर्चामुळे निर्माण झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीदरम्यान राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश…

11 तास ago

वडिलांच्या निधनानंतर मालमत्तेवर पहिला हक्क कुणाचा? जाणून घ्या कायदा काय सांगतो

मुंबई: कुटुंबातील वडिलांचे निधन झाल्यानंतर मालमत्तेच्या वाटणीचा प्रश्न अनेकदा गुंतागुंतीचा ठरतो. विशेषतः आई आणि मुलांमध्ये…

11 तास ago

रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य? राज्य सरकारचा महत्त्वाचा प्रस्ताव

मुंबई: राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्रवाशांशी अधिक प्रभावी संवाद साधण्यासाठी मराठी भाषेला प्राधान्य देण्याच्या दिशेने महाराष्ट्र…

11 तास ago

आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी; विजय वडेट्टीवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

नागपूर: काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांच्या कथित धमकीप्रकरणी…

13 तास ago

‘गोंधळ’ चित्रपटाचे प्रदर्शन; सिनेप्रेमींना खास संधी

मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत…

1 दिवस ago

हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई: नाशिक व मालेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे काही पदाधिकारी आज काँग्रेसमध्ये दाखल…

1 दिवस ago