महाराष्ट्र

साक्षरतेच्या समान अधिकारा’चा आदर करून श्रीगणेशाचे आशीर्वाद व प्रसाद वाटण्याचा अनोखा मार्ग…

मुंबई: सुमनालय फाऊंडेशन या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थेने १९ सप्टेंबर २०२५ रोजी शांतीवन आश्रम शाळेतील वंचित मुलांसोबत प्रेम , बाप्पाचा आशीर्वाद आणि वही आणि लेखन साहित्याचा प्रसाद वाटून गणेशोत्सव साजरा केला. शाळेतील विद्यार्थ्यांनी, प्राथमिक आणि माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकांनी काही शिक्षकांसह सुमनालय फाऊंडेशनच्या अध्यक्ष डाॅ प्रा.सुजाता वॉरियर आणि कोषाध्यक्ष रुद्रन यांचे स्वागत केले .

अंटार्क्टिका, कासा रिओ, पलावा सिटी आणि सुमनालय फाऊंडेशन च्या अध्यक्षांंच्या निवासस्थानी गणेशोत्सवा दरम्यान संंकलित केलेल्या वह्या व लेखन साहित्याच्या स्वरूपातील बाप्पाचा प्रसाद आणि आशीर्वाद स्वीकारले.

शाळेच्या मुख्याध्यापिका क्रांती पाटील यावेळी सांगितले की , “साक्षरता वाढीसाठी सुमनालय फाऊंडेशन आणि इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी अशा प्रकारच्या उपक्रमांना प्रोत्साहन दिले पाहिजे. राष्ट्र उभारणीत शिक्षणतज्ज्ञांसह स्वयंसेवी संस्था, सरकार आणि लोकांचे सहकार्य खूप महत्त्वाचे आहे…”

‘एक पेन एक पुस्तक,वही अभियानातील साहित्याचे वितरण यावेळेस करण्यात आले. वंचित मुले आणि विद्यार्थ्यांसोबत प्रेम वाटण्याच्या सुंदर संदेशासह गणेशोत्सवाचा असा आगळ समारोप मोठ्या उत्साहात संपन्न झालेला मुलांच्या चेहऱ्यावरील आनंदात दिसत होता.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मध्य प्रदेशातील राज्यसभा उमेदवारी वादावर काँग्रेसचे दादरमध्ये आंदोलन

मुंबई: मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार मिनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज कथितपणे बेकायदेशीर आणि…

6 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसचा संघर्षाचा प्रवास थांबणार नाही; कार्यकर्त्यांनी नव्या जोमाने कामाला लागावे; सुनेत्रा पवार

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित कार्यक्रमात पक्षाच्या राष्ट्रीय…

6 तास ago

उरीतील स्फोटात महाराष्ट्राच्या दोन सुपुत्रांना वीरमरण; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरजवळील कमलकोट परिसरात झालेल्या भीषण स्फोटात महाराष्ट्राचे दोन जवान शहीद झाल्याने राज्यभर…

6 तास ago

शिरूरमध्ये नव्या पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली वाहनांवर कडक कारवाई

शिरूर (): शिरूर पोलीस स्टेशनचे नवे पोलीस निरीक्षक विनोद भगवान पाटील यांनी पदभार स्वीकारताच शहरात…

7 तास ago

केळी उत्पादक शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या; जयंत पाटील यांची शासनाकडे मागणी

मुंबई: राज्यातील अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर केळी बागांचे नुकसान झाले असून…

17 तास ago

वालधुनी बुद्धभूमी वादावर अखेर तोडगा; ३० एकरांवर उभारणार ‘आंतरराष्ट्रीय महाबोधी संकुल’

मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेबाबत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा…

18 तास ago