औरंगाबाद: आयुष्मान भारत योजना ही देशातील सर्वात मोठी मोफत उपचार देणारी आरोग्य योजना आहे. दरवर्षी प्रत्येक पात्र कुटुंबाला ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळतात. पण आता सरकारने एक महत्त्वाचं अपडेट जारी केलंय — ई-केवायसी (e-KYC) अनिवार्य करण्यात आलं आहे.
ई-केवायसी न केल्यास काय होईल
तुमचं आयुष्मान कार्ड निष्क्रिय होऊ शकतं
रुग्णालयात मोफत उपचार मिळणार नाहीत
नाव लाभार्थी यादीतून वगळलं जाऊ शकते.
थेट ५ लाखांचा तोटा होऊ शकतो
म्हणूनच लगेच ई-केवायसी पूर्ण करणं अत्यंत गरजेचं आहे!
ई-केवायसी करण्याचे ४ सोपे पर्याय
ओटीपी पडताळणी
फिंगरप्रिंट
आयरीस स्कॅन
फेस ऑथेंटिकेशन
तुम्ही मोबाईलमधून किंवा जवळच्या सीएससी सेंटरमधूनही सहज _ई-केवायसी_ करू शकता.
Ayushman App वरून ई-केवायसी करण्याची प्रक्रिया
Google Play Store उघडाAyushman Bharat Digital Mission / ABHA / Ayushman App शोधा
अधिकृत ॲप डाउनलोड करा
ॲपमध्ये लॉगिन प्रक्रिया
ॲप उघडा आणि भाषा निवडा
मोबाइल नंबर टाका
आलेला OTP टाकून लॉगिन करा
ई-केवायसी कशी करायची
Ayushman Card / Generate Ayushman Card वर क्लिक करा
Complete e-KYC पर्याय निवडा
Aadhaar OTP Verification निवडा
आधार क्रमांक टाका
UIDAI कडून आलेला OTP टाका
तुमची e-KYC प्रक्रिया पूर्ण होईल
आयुष्मान कार्ड कसं मिळणार
e-KYC पूर्ण झाल्यानंतर Generate Ayushman Card वर क्लिक करा
काही सेकंदात डिजिटल आयुष्मान कार्ड तयार होईल
रांजणगाव गणपती (तेजस फडके) : ‘देवाच्या दारी सर्व भक्त समान’ असा संदेश समाजाला देणाऱ्या धार्मिक…
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …