महाराष्ट्र

तुमच्याकड आयुष्यमान कार्ड आहे का? मग लगेच करा ‘हे’ काम; अन्यथा..

औरंगाबाद: आयुष्मान भारत योजना ही देशातील सर्वात मोठी मोफत उपचार देणारी आरोग्य योजना आहे. दरवर्षी प्रत्येक पात्र कुटुंबाला ५ लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळतात. पण आता सरकारने एक महत्त्वाचं अपडेट जारी केलंय — ई-केवायसी (e-KYC) अनिवार्य करण्यात आलं आहे.

ई-केवायसी न केल्यास काय होईल

तुमचं आयुष्मान कार्ड निष्क्रिय होऊ शकतं

रुग्णालयात मोफत उपचार मिळणार नाहीत

नाव लाभार्थी यादीतून वगळलं जाऊ शकते.

थेट ५ लाखांचा तोटा होऊ शकतो

म्हणूनच लगेच ई-केवायसी पूर्ण करणं अत्यंत गरजेचं आहे!

ई-केवायसी करण्याचे ४ सोपे पर्याय

ओटीपी पडताळणी

फिंगरप्रिंट

आयरीस स्कॅन

फेस ऑथेंटिकेशन

तुम्ही मोबाईलमधून किंवा जवळच्या सीएससी सेंटरमधूनही सहज _ई-केवायसी_ करू शकता.

Ayushman App वरून ई-केवायसी करण्याची प्रक्रिया

Google Play Store उघडाAyushman Bharat Digital Mission / ABHA / Ayushman App शोधा

अधिकृत ॲप डाउनलोड करा

ॲपमध्ये लॉगिन प्रक्रिया

ॲप उघडा आणि भाषा निवडा

मोबाइल नंबर टाका

आलेला OTP टाकून लॉगिन करा

ई-केवायसी कशी करायची

Ayushman Card / Generate Ayushman Card वर क्लिक करा

Complete e-KYC पर्याय निवडा

Aadhaar OTP Verification निवडा

आधार क्रमांक टाका

UIDAI कडून आलेला OTP टाका

तुमची e-KYC प्रक्रिया पूर्ण होईल

आयुष्मान कार्ड कसं मिळणार

e-KYC पूर्ण झाल्यानंतर Generate Ayushman Card वर क्लिक करा

काही सेकंदात डिजिटल आयुष्मान कार्ड तयार होईल

शिरूर तालुका टीम

Recent Posts

ध्येयपूर्तीसाठी सर्वस्व समर्पण आवश्यक; विद्यार्थ्यांनी ध्येयासाठी वेडे व्हावे : डॉ. चंद्रकांत पाटील

शिक्रापूर : विद्यार्थ्यांनी केवळ उत्साही राहून चालणार नाही, तर ध्येयप्राप्तीसाठी वेडे होऊन सर्वस्व समर्पित करण्याची…

8 तास ago

Video; शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर; बाबुरावनगरमध्ये सांडपाण्याचे साम्राज्य

शिरुर (तेजस फडके): शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतीच्या भोंगळ आणि निष्क्रिय कारभाराचा फटका बाबुरावनगर परिसरातील हजारो नागरिकांना…

8 तास ago

दानशूरतेतून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवे पंख; युवा उद्योजक अमोल पुंडे यांच्याकडून गरजू विद्यार्थ्यांना मोफत सायकली

पाबळ (सुनिल जिते): शिक्षणासाठी आर्थिक अडचणींशी झुंज देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत कान्हूर मेसाई…

10 तास ago

‘नमो’ निधीला कात्री, शेतकऱ्यांची फसवणूक; सरकारवर वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला

कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…

1 दिवस ago

अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण; त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…

1 दिवस ago

अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना नवी ऊर्जा; संशोधन केंद्र, नाट्यगृह आणि वाटेगावात ५० कोटींचे स्मारक

मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…

1 दिवस ago