मुंबई: तुमच्या गावातील ग्रामपंचायतमध्ये सरपंच किंवा ग्रामसेवक मनमानी करतोय का? मग आता चिंता करू नका. कारण केंद्र सरकारने अशा मनमानी कारभाराला आळा घालण्यासाठी एक नवी क्रांतिकारी सुविधा सुरू केली आहे.
गावागावांत सतत तक्रारी येतात की ग्रामपंचायतीत ग्रामसभा होत नाहीत, निधीचा अपव्यय होतो, नागरिकांची कामे प्रलंबित राहतात आणि आर्थिक पिळवणूक केली जाते. पण आता हे प्रकार संपणार आहेत कारण..
१५ ऑगस्टपासून सुरू झालेल्या सभासार प्रणालीमुळे
सरपंच वा ग्रामसेवक निधीचा गैरवापर करू शकणार नाहीत.
ग्रामसभा न घेता विकास अडकवू शकणार नाहीत.
प्रत्येक निर्णयाची नोंद व तपासणी थेट केंद्राकडून होणार
AI ची करडी नजर
बैठकींचे रेकॉर्डिंग
निर्णयांची नोंद
डेटा विश्लेषण
निधीचा योग्य वापर झाला का यावर लक्ष
देशातील तब्बल 2.68 लाख ग्रामपंचायतींमध्ये ही प्रणाली लागू होणार असून ज्या राज्यांत ग्रामपंचायती जास्त आहेत तिथूनच याची सुरुवात होणार
सभासार प्रणालीचे फायदे
पारदर्शक प्रशासन
लोकाभिमुख निर्णय
निधीचा योग्य वापर
नागरिकांची होणारी होरपळ थांबणार
पुढील महिन्यापासून टप्प्याटप्प्याने ही प्रणाली देशभर लागू होणार असून आता सरपंच वा ग्रामसेवकांची मनमानी थांबणार गाव विकासाच्या नव्या युगात प्रवेश करणार
मुंबई: 27 एप्रिल २०२६, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांना ‘खड्डेमुक्ती’ अभियानातील गंभीर अनियमितता…
जवस हे एक गळिताचे धान्य आहे. यालाच मराठीत अळशी, गुजराथीत अलसी, हिंदीत अलसी किंवा तिसी,…
छातीत दुखणे हे एक चिंताजनक लक्षण असू शकते, ज्यामुळे त्वरित लक्ष देणे आणि मूल्यांकन करणे…
मुंबई: महाराष्ट्र शासनाने पद्म पुरस्कारांसाठी स्थापन केलेल्या समितीत सांस्कृतिक मंत्र्यांना स्थान न दिल्याने राजकीय वर्तुळात…
पुणे: महापालिकेच्या स्थायी समितीने महिलांच्या नावावर असलेल्या ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मिळकतकरात ५० टक्के सवलत…
पुणे: शहरात निष्काळजीपणा आणि बेफिकीर वाहनचालकांमुळे दोन गंभीर दुर्घटना घडल्या असून, यात एका चिमुकल्या मुलीचा…