मुंबई: तुमच्या गावातील ग्रामपंचायतमध्ये सरपंच किंवा ग्रामसेवक मनमानी करतोय का? मग आता चिंता करू नका. कारण केंद्र सरकारने अशा मनमानी कारभाराला आळा घालण्यासाठी एक नवी क्रांतिकारी सुविधा सुरू केली आहे.
गावागावांत सतत तक्रारी येतात की ग्रामपंचायतीत ग्रामसभा होत नाहीत, निधीचा अपव्यय होतो, नागरिकांची कामे प्रलंबित राहतात आणि आर्थिक पिळवणूक केली जाते. पण आता हे प्रकार संपणार आहेत कारण..
१५ ऑगस्टपासून सुरू झालेल्या सभासार प्रणालीमुळे
सरपंच वा ग्रामसेवक निधीचा गैरवापर करू शकणार नाहीत.
ग्रामसभा न घेता विकास अडकवू शकणार नाहीत.
प्रत्येक निर्णयाची नोंद व तपासणी थेट केंद्राकडून होणार
AI ची करडी नजर
बैठकींचे रेकॉर्डिंग
निर्णयांची नोंद
डेटा विश्लेषण
निधीचा योग्य वापर झाला का यावर लक्ष
देशातील तब्बल 2.68 लाख ग्रामपंचायतींमध्ये ही प्रणाली लागू होणार असून ज्या राज्यांत ग्रामपंचायती जास्त आहेत तिथूनच याची सुरुवात होणार
सभासार प्रणालीचे फायदे
पारदर्शक प्रशासन
लोकाभिमुख निर्णय
निधीचा योग्य वापर
नागरिकांची होणारी होरपळ थांबणार
पुढील महिन्यापासून टप्प्याटप्प्याने ही प्रणाली देशभर लागू होणार असून आता सरपंच वा ग्रामसेवकांची मनमानी थांबणार गाव विकासाच्या नव्या युगात प्रवेश करणार
धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…
बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…
शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…
प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…
मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…
मुंबई: वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचवण्यासाठी राज्य सरकारतर्फे 'नशामुक्त मुंबई' अभियानाची सुरुवात 30 जुलै…