महाराष्ट्र

सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! छत्रपती संभाजीनगर माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ भरती २०२५

संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ, छत्रपती संभाजीनगर अंतर्गत “मंडळ सदस्य” पदाची जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

पदाचे नाव: मंडळ सदस्य

पदसंख्या: (PDF जाहिरातीत तपासा)

शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक अट पदानुसार आहे

उमेदवाराने वाचन, लेखन व व्यवहार ज्ञान असणे आवश्यक आहे

काही ठिकाणी अनुभव आवश्यक असू शकतो (तपशील जाहिरातीत)

वयोमर्यादा: जाहिरातीत नमूद केलेली आहे (आरक्षणानुसार सवलती लागू)

नोकरीचे ठिकाण: छत्रपती संभाजीनगर

अर्जाची पद्धत: फक्त ऑफलाईन अर्ज स्वीकारले जातील.

अर्ज पाठवायचा पत्ता

कामगार उपआयुक्त यांचे कार्यालय, विकास भवन, चौथा मजला, डॉ. राजेंद्र प्रसाद मार्ग, बाबा पेट्रोल पंपाजवळ, अदालत रोड, छत्रपती संभाजीनगर – ४३१००१

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 1० मे २०२५ (डाकविलंब झाल्यास जबाबदारी उमेदवाराची असेल)

अधिकृत जाहिरात व अर्जाचा नमुना पाहण्यासाठी येथे क्लिक करा https://shorturl.at/W2i6z

भरतीचे फायदे

प्रतिष्ठित सरकारी मंडळात काम करण्याची संधी

भविष्य निर्वाह निधी (PF), विमा योजना व अन्य शासकीय सुविधा

सुरक्षित आणि स्थिर नोकरीचे वायदे

महत्त्वाच्या सूचना

अर्ज पूर्ण भरून आवश्यक कागदपत्रांसह पाठवा

अपूर्ण अर्ज किंवा चुकीची माहिती दिल्यास अर्ज फेटाळला जाऊ शकतो

अर्ज वेळेत पोहोचवणे अत्यावश्यक आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मध्य प्रदेशातील राज्यसभा उमेदवारी वादावर काँग्रेसचे दादरमध्ये आंदोलन

मुंबई: मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार मिनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज कथितपणे बेकायदेशीर आणि…

1 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसचा संघर्षाचा प्रवास थांबणार नाही; कार्यकर्त्यांनी नव्या जोमाने कामाला लागावे; सुनेत्रा पवार

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित कार्यक्रमात पक्षाच्या राष्ट्रीय…

1 तास ago

उरीतील स्फोटात महाराष्ट्राच्या दोन सुपुत्रांना वीरमरण; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरजवळील कमलकोट परिसरात झालेल्या भीषण स्फोटात महाराष्ट्राचे दोन जवान शहीद झाल्याने राज्यभर…

1 तास ago

शिरूरमध्ये नव्या पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली वाहनांवर कडक कारवाई

शिरूर (): शिरूर पोलीस स्टेशनचे नवे पोलीस निरीक्षक विनोद भगवान पाटील यांनी पदभार स्वीकारताच शहरात…

1 तास ago

केळी उत्पादक शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या; जयंत पाटील यांची शासनाकडे मागणी

मुंबई: राज्यातील अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर केळी बागांचे नुकसान झाले असून…

12 तास ago

वालधुनी बुद्धभूमी वादावर अखेर तोडगा; ३० एकरांवर उभारणार ‘आंतरराष्ट्रीय महाबोधी संकुल’

मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेबाबत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा…

12 तास ago