महाराष्ट्र

विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दरवर्षी मिळणार ४३,००० रुपये, जाणून घ्या सरकारच्या जबरदस्त योजनेबद्दल

संभाजीनगर: गावाकडून तालुक्याच्या किंवा शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना *स्वाधार योजनेचा* मोठा फायदा होणार आहे!

योजनेची वैशिष्ट्ये

दरवर्षी ४३,००० रुपये- शहरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना

तालुक्याच्या ठिकाणी राहणाऱ्यांना ३८,००० रुपये

व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी- जादा ५,००० रुपये

बिगरव्यावसायिक अभ्यासक्रमासाठी- २,००० रुपये शैक्षणिक साहित्य

या योजनेचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना राहणे व जेवण यासाठी आर्थिक मदत करणे, जेणेकरून त्यांच्या शिक्षणात अडथळा येऊ नये.

ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया (Online Application Process)

अधिकृत संकेतस्थळ https://hmas.mahait.org वर जा

नवीन नोंदणी (Registration) करा

Student Registration वर क्लिक करा

आधार क्रमांक, नाव, मोबाईल नंबर व ई-मेल टाका

OTP द्वारे मोबाईल नंबरची पडताळणी करा

Login करा

Username व Password वापरून लॉगिन करा

Dashboard वर अर्जाची लिंक दिसेल

अर्ज फॉर्म भरा

वैयक्तिक माहिती (Personal Details)

शैक्षणिक माहिती (Educational Details)

कॉलेज व कोर्सची माहिती

राहण्याचा पत्ता व निवासाचा प्रकार (वसतिगृह किंवा भाड्याने)

कागदपत्रे अपलोड करा (PDF स्वरूपात)

लक्षात ठेवा

फक्त नवबौद्ध किंवा अनुसूचित जाती जमातीच्या विद्याऱ्यांसाठीच ही योजना आहे.

अकरावीत प्रवेश घेतल्यानंतर च या योजनेचा लाभ मिळतो.

3० वर्षांपर्यंत व पदव्युत्तर शिक्षणापर्यंत फायदा मिळतो

शिक्षणातील खंड दोन वर्षांपेक्षा जास्त नसावा.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

उबाठा गटाला मोठा धक्का! अहिल्यानगर, पुणे, नांदेडमधील शेकडो पदाधिकारी शिंदे यांच्या शिवसेनेत

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ठाण्यात जाहीर पक्षप्रवेश; विकासाच्या राजकारणावर विश्वास व्यक्त ठाणे: राज्यातील राजकीय…

2 तास ago

एकनाथ शिंदेंची बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत उद्धव-राज-राहुल गांधींवर टीका

मुंबई: विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे श्रेय घेण्याचा विरोधकांचा प्रयत्न म्हणजे "बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना" असल्याची टीका…

2 तास ago

शिरूर तालुक्यात गोळीबार करुन दहशत माजविणाऱ्या योगेश मचाले टोळीवर ‘मोक्का’…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथील क्रिकेट स्पर्धेच्या वादातून बेकायदेशीर पिस्तुलाने गोळीबार…

2 तास ago

ठाणेच्या वाहतुकीला मोठा दिलासा; २०० कोटींच्या तीन हात नाका प्रकल्पाचे भूमिपूजन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते शुभारंभ; दीड वर्षांत वाहतूक कोंडी कमी करण्याचे उद्दिष्ट, जलपुरवठा व क्रीडा…

3 तास ago

६५९ पदांची भरती म्हणजे तरुणांची क्रूर थट्टा’; मिंधे सरकारवर राष्ट्रवादीचा हल्लाबोल

भरतीच्या नावाखाली केवळ घोषणांचा पाऊस; NET-SET, Ph.D. धारकांची फसवणूक होत असल्याचा ॲड. अमोल मातेले यांचा…

3 तास ago

जंतर-मंतरवरील आंदोलनानंतर परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकता

नवी दिल्ली : NEET पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाची देशभर चर्चा रंगली…

19 तास ago