मुंबई: गिरनार व मुंबई साहित्य संघाच्या नाट्यगृहात एकता कल्चरल अकादमीच्या वतीने मुंबई मराठी साहित्य संघ, गिरगाव येथे पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात अकादमीच्या वतीने नागेश मोरवेकर, कवी अजय कांडर,अकादमीचे अध्यक्ष प्रकाश जाधव यांच्या हस्ते, नाट्यकर्मी प्रमोद पवार, हिंदी साहित्यिक डाॅक्टर रमेश यादव, समाजसेवक अनील देसाई यांच्या उपस्थितीत त्यांना प्रदान करण्यात आला.
एकता कल्चरल अकादमी सामाजिक, कला, वैद्यकीय सांस्कृतिक, शैक्षणिक, साहित्यिक क्षेत्रात गेली 34 पेक्षा जास्त वर्ष कार्यरत असून दरवर्षी राज्यातील आपापल्या क्षेत्रात भरीव कार्य करणा-या व्यक्तिस सदर पुरस्कार दिला जातो. यावर्षीच्या निवड समितीने विजय सावंत यांचे शाळाबाह्य विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गेली 15 वर्षे शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक, एनजीओ, पालक, सहकारी यांच्यामार्फत केलेले काम, रात्र शाळेतील शिक्षण अर्धवट राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी केलेले अध्यापनाचे काम व साहित्य क्षेत्रातील त्यांचे योगदान व सामाजिक क्षेत्रातील त्यांचा वावर या सर्वाचाच विचार करून सदर सन्मानाने त्यांचा गौरव केला आहे.याबद्दल सर्व थरातून त्यांच कौतुक करण्यात येत आहे.
शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…
धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…
बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…
शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…
प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…
मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…