महाराष्ट्र

दहावी व बारावी परीक्षेच्या कोणत्या विषयाचा पेपर कधी? जणून घ्या वेळापत्रक

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा ताण कमी व्हावा, यासाठी पेपरमध्ये 1 ते 3 दिवसांचे अंतर ठेवण्यात आले आहे.

बारावी परीक्षा वेळापत्रक (11 फेब्रुवारी पासून सुरू)

11 फेब्रुवारी:- इंग्रजी

12 फेब्रुवारी:-हिंदी

13 फेब्रुवारी:- मराठी

17 फेब्रुवारी:- भौतिकशास्त्र (Physics)

20 फेब्रुवारी:- रसायनशास्त्र (Chemistry)

22 फेब्रुवारी:- गणित (Mathematics)

25 फेब्रुवारी:- सहकार (Co-operation)

27 फेब्रुवारी:- जीवशास्त्र (Biology)

1 मार्च:- भूशास्त्र/अर्थशास्त्र (Geology/Economics)

7 मार्च:- भूगोल (Geography)

8 मार्च:- इतिहास (History)

11 मार्च:- समाजशास्त्र (Sociology)

दहावी परीक्षा वेळापत्रक (21 दफेब्रुवारी पासून सुरू):  

21 फेब्रुवारी:- मराठी

1 मार्च:- इंग्रजी

3 मार्च:- हिंदी

5 मार्च:- गणित भाग-1 (बीजगणित)

7 मार्च:- गणित भाग-2 (भूमिती)

10 मार्च:- विज्ञान तंत्रज्ञान भाग-1 (Science & Tech – I)

12 मार्च:- विज्ञान तंत्रज्ञान भाग-2 (Science & Tech – II)

15 मार्च:- समाजशास्त्र भाग-1 (इतिहास व राज्यशास्त्र)

17 मार्च:- समाजशास्त्र भाग-2 (भूगोल)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मध्य प्रदेशातील राज्यसभा उमेदवारी वादावर काँग्रेसचे दादरमध्ये आंदोलन

मुंबई: मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार मिनाक्षी नटराजन यांचा उमेदवारी अर्ज कथितपणे बेकायदेशीर आणि…

2 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसचा संघर्षाचा प्रवास थांबणार नाही; कार्यकर्त्यांनी नव्या जोमाने कामाला लागावे; सुनेत्रा पवार

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित कार्यक्रमात पक्षाच्या राष्ट्रीय…

2 तास ago

उरीतील स्फोटात महाराष्ट्राच्या दोन सुपुत्रांना वीरमरण; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरजवळील कमलकोट परिसरात झालेल्या भीषण स्फोटात महाराष्ट्राचे दोन जवान शहीद झाल्याने राज्यभर…

3 तास ago

शिरूरमध्ये नव्या पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली वाहनांवर कडक कारवाई

शिरूर (): शिरूर पोलीस स्टेशनचे नवे पोलीस निरीक्षक विनोद भगवान पाटील यांनी पदभार स्वीकारताच शहरात…

3 तास ago

केळी उत्पादक शेतकऱ्यांना तातडीची मदत द्या; जयंत पाटील यांची शासनाकडे मागणी

मुंबई: राज्यातील अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणावर केळी बागांचे नुकसान झाले असून…

14 तास ago

वालधुनी बुद्धभूमी वादावर अखेर तोडगा; ३० एकरांवर उभारणार ‘आंतरराष्ट्रीय महाबोधी संकुल’

मुंबई: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील वालधुनी येथील बुद्धभूमीच्या जागेबाबत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर अखेर तोडगा…

14 तास ago