शिरूर तालुका

शिक्रापूरच्या संतोष काळेंनी लिहिल्या स्वलिखित १२१ कविता

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील संतोष दशरथ काळे या युवकास शालेय जीवनापासून लिखाणाची आवड असून शालेय जीवनात त्याने दहा ते बारा ग्रंस्थ स्व हस्ताक्षरात लिहिलेले असून सध्या त्याने स्वलिखित 121 कविता लिहिल्या आहेत.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील संतोष दशरथ काळे या युवकाला शालेय जीवनापासून लिखाणाची व वाचनाची आवड आहे. शालेय जीवनात देखील अनेक कथा, कविता लिहित त्याने काही ग्रंथ देखील स्व अक्षरात लिहून काढलेले आहेत.

काही दिवसांपूर्वी आलेल्या कोरोना काळातील लॉकडाऊन मध्ये मिळालेल्या वेळेचा संतोष ने सदुपयोग करत काही कविता लिहिण्यास सुरवात केली. त्यातून त्याने राजकारण, कोरोना, सामाजिक, धार्मिक, युवक, आई वडील, मित्र यांसह आदी विषयांवर आधारित तब्बल 121 कविता लिहिल्या आहेत.

पुढील काळात संतोष त्याच्या मित्रांच्या मदतीने त्याने लिहिलेल्या कवितांवर आधारित पुस्तकाची निर्मिती करणार असून नुकतेच त्याने प्रसिद्ध लेखक प्रा. कुंडलिक कदम यांची भेट देखील घेतली असल्याचे संतोष काळे यांनी सांगितले, तर संतोष काळे यांच्या या उपक्रमाचे परिसरातून कौतुक होत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नसरापूर प्रकरणात वेगवान न्यायासाठी सरकार कटिबद्ध; कुटुंबाच्या पुनर्वसनाची हमी; डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे: पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार व हत्येच्या घटनेने राज्यभर संताप व्यक्त होत असताना,…

9 तास ago

विड्याचे पान सेवन करण्याची पद्धत

जर तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी विडयाचे पान खाल्ले तर तुम्हाला त्यातून बरेच फायदे मिळतील.…

16 तास ago

कढीपत्त्यापासून तयार केलेला चहा आरोग्यासाठी खूप फायदेशीर

बहुतेक लोक विविध पदार्थांमध्ये कढीपत्ता भरपूर वापरतात. कढीपत्ता जेवणाची चव वाढवण्याचे काम करतो. सांबर, डाळ,…

16 तास ago

राज्यात जनगणना मोहिमेला सुरुवात; नागरिकांना ‘स्व-गणना’ची सुविधा

मुंबई : राज्यात १ मेपासून जनगणना मोहिमेला सुरुवात झाली असून ही मोहीम दोन टप्प्यांत राबवली…

16 तास ago

निष्ठा, समर्पण आणि साधेपणाचा वारसा: यशवंत हाप्पे यांना काँग्रेसची भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई: काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी यशवंत हाप्पे यांच्या स्मरणार्थ दादर येथील टिळक भवनमध्ये शोकसभा आयोजित करण्यात…

16 तास ago

चिमुरडीवरील अत्याचार-हत्येने पुणे हादरले; कायदा-सुव्यवस्था कोलमडली, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे आधीच वेशीवर टांगली गेलेली आहेत. राज्यात महिला व लहान मुलीही…

17 तास ago