शिरूर तालुका

सणसवाडीत आज कामगार संवाद मेळाव्याचे आयोजन…

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथे शनिवार (दि. १०) सप्टेंबर रोजी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कामगारांच्या प्रश्नांबाबत आवाज उठवण्यासाठी कामगार संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे शिरुर तालुकाध्यक्ष रेवननाथ गायकवाड यांनी दिली आहे.

सणसवाडी (ता. शिरुर) येथील कृष्णलीला गार्डन मंगल कार्यालय येथे कामगारांच्या प्रश्नांबाबत आवाज उठवण्यासाठी तसेच कामगारांचे प्रश्न समजून घेत चर्चा करण्यासाठी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली कामगार संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी कामगारांसह शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी यांचे प्रश्न तसेच सध्याचे बदलते कामगार विरोधी कायदे याबाबत यशवंत भोसले सदर मेळाव्यात मार्गदर्शन करणार असून राष्ट्रीय श्रमिक आघाडी या संघटनेची पुढील दिशा काय असणार याबाबत देखील राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंतभाऊ भोसले चर्चा करणार आहेत, तरी सर्व क्षेत्रातील संघटीत, असंघटीत कामगारांना सदर मेळाव्यास उपस्थित रहावे, असे आवाहन राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे शिरुर तालुकाध्यक्ष रेवननाथ गायकवाड यांनी केले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

4 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

7 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

7 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

7 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

8 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

8 तास ago