शिरूर तालुका

शिरुर महावितरण विभागाकडून ग्राहकांची होतीये मोठ्या प्रमाणात लूट…

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरासह तालुक्यात घरगुती वापर असणाऱ्या ग्राहकांना रिडींग न घेता एका महिन्याकाठी एका ग्राहकाला तब्बल 1 लाख रुपये बील आकारले असल्याचे जांबुत येथील विदयुत ग्राहक विकास गाजरे यांनी सांगितले आहे.

महावितरण विभाग ग्राहकांची मोठया प्रमाणावर लुट करत असून मीटर रिडींग घेणाऱ्या एजन्सीवर कडक कारवाई करण्याची मागणी शिरुर तालुक्यातील जनतेकडून होत आहे. अशा प्रकारे चांडोह, वडनेर, जांबुत सविंदणे, कवठे येमाई, टाकळी हाजी, मलठण, आमदाबाद व शिरूर शहरात रिडींग न घेतल्यामुळे चुकीचे रीडींग येत आहे.

प्रत्यक्ष रिडिंग वेगळे आणि बिलांवर वेगळे या कारणामुळे ग्राहकाला विनाकारण बील जास्त भरावं लागत आहे. मीटरचे रेंडीग फोटो हा मोबाईल मध्ये काढत असेल्या मुळे मीटर चा फोटो त्यामध्ये अचुक येत नसल्यामुळे रेंडीग चुकीचे टाकत आहे. या चुकीच्या पद्धतीने रिडींगची तफावत असलेल्या मुळे विनाकारण बील भरण्याचा त्रास ग्राहकाला होत आहे.

सबंधित एजन्सीवर कारवाई करुन गुन्हा दाखल करावा. अन्यथा मनसे स्टाईल ने अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात येईल अशा ईशारा मनसेचे शहराध्यक्ष अविनाश घोगरे यांनी दिला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘नमो’ निधीला कात्री, शेतकऱ्यांची फसवणूक; सरकारवर वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला

कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…

15 तास ago

अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण; त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…

15 तास ago

अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना नवी ऊर्जा; संशोधन केंद्र, नाट्यगृह आणि वाटेगावात ५० कोटींचे स्मारक

मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…

15 तास ago

ब्रिटानिया कंपनीतील दुर्घटनेत टेम्पोचालकाचा मृत्यू; पत्नीला १४ लाखांची मदत अन् कायमस्वरुपी नोकरी

रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या…

15 तास ago

विविधतेतून गुणवत्तेकडे; विकसित भारतासाठी नव्या शिक्षणव्यवस्थेची गरज; दिनेश शिंदे

मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…

20 तास ago

पेपरफुटीला पूर्णविराम… हाच पारदर्शक परीक्षांचा नवा आरंभ!

पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…

20 तास ago