Vitthal Maruti Pawar
शिरूरः निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथील जुन्या पिढीतील शेतकरी विठ्ठल मारुती पवार (वय १००) यांचे नुकतेच वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, तीन मुली, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.
विठ्ठल मारुती पवार हे जुन्या पिढीतील शेतकरी होते. निमगाव म्हाळुंगी येथे त्यांनी आयुष्यभर शेती केली. त्यांचे दोन मुलगे दत्तात्रय पवार व बाळू पवार हे लष्करात मातृभूमीची सेवा करत होते. दत्तात्रय पवार यांचे लष्करातून निवृत्त झाल्यानंतर काही वर्षांपूर्वी त्यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. बाळू पवार हे सुद्धा लष्करातून निवृत्त झाले आहेत. शिवाजी पवार हे शेती आणि दुग्ध व्यवसायात आहेत.
दरम्यान, विठ्ठल पवार यांचा दशक्रिया विधी शनिवारी (ता. १8) निमगाव म्हाळुंगी येथे सकाळी आठ वाजता होणार आहे.
मुंबई: मुंबई–पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे ९९ टक्के काम…
मुंबई: महाराष्ट्राच्या जनजीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं प्रवासाला…
नागपूर: राज्यातील महायुती सरकार महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना अभय देत आहे का, असा संतप्त सवाल काँग्रेस…
पनवेल: पनवेल महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ११…
मुंबई: तेलंगणातील काँग्रेस सरकारने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण…
पुणे: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) च्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा २६ एप्रिल ते ८ मे २०२६ दरम्यान…