शिरूर तालुका

‘मयत’ दुःखातील कारागीर हरपला…

सादलगाव (संपत कारकूड): शिरूर तालुक्यातील सादलगावमध्ये कोणाची मयत होऊ, त्याची बातमी कानी पडताच तत्काळ हा अवलिया काठी टेकवीत-टेकवीत तिथे हजार होई. शव तिरडीवर बांधण्यापासून ते शव स्मशानभूमीपर्यंत घेऊन जाण्यापर्यंतची सर्व परंपरिक व रितीरिवाजाप्रमाणे करावयाची कामे पूर्ण करून, दुःखित नातेवाईकांची जबादारी हलकी करत असे. सादलगाव येथील ८२ वर्षीय रामचंद्र दौलती गायकवाड यांचे १७ जानेवारी २०२४ रोजी हृदयविकारच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

गेली चाळीस वर्षांपासून गावामध्ये अनेक मयतांचा साक्षीदार आणि आपल्या हाताने तिरडीची पहिले गाठ मारणारा, तो जशी सांगेल तशी तिरडी बांधून अंत्यसंस्कारचा अत्यंत महत्वाचा भाग पुढे होऊन आपला अनुभव व माहितीप्रमाणे सामाजिक जबाबदारी स्वेच्छेने पार पाडत असे. नातेवाईकांचे दुःख हलके करणारा परंतु दुर्लक्षित आशा या वृद्धाची सामाजिक दखल म्हणून कि काय, या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारला गावातून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दिसून आली.

सामाजिक दायित्व म्हणून गावाने या व्यक्तीच्या कामाच्याप्रति मरनोत्तर का होईना त्यांचा सन्मान करून कामाची उतराई होईल, अशी कामगिरी करण्याची गरज आहे. कारण या कामासाठी आजही समाजात पुढे होऊन असे काम करणाऱ्या व्यक्ती फार कमी आहेत.

Live Video:स्टेजवर हनुमानाची भूमिका करताना प्रभू श्रीरामांच्या चरणी सोडला प्राण…

शिरूर तालुक्यात १७ गावातील पोलिस पाटील निवड; पत्रकाराची मुलगी झाली पाटलीन…

शिरुर तालुक्यात लग्नाच्या मध्यरात्रीच दागिन्यांसह नवरीने ठोकली धूम…

शिरूर तालुक्यातील युवकाचा अपघाती मृत्यू…

कै नामदेवराव दिनकरराव फराटे ऊर्फ एनडी दादा काळाच्या पडद्याआड

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

15 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

19 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

19 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

19 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

19 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

19 तास ago