waghale-sugarcane
वाघाळेः वाघाळे (ता. शिरूर) येथे सोमवारी (ता. २३) सायंकाळी सहाचे सुमारास अचानक आलेल्या वादळी पावसाने ऊस, मका, कडवळ ही पिके अक्षरशः भुईसपाट झाली आहेत.
वाघाळे आणि परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून पाऊस सुरू आहे. सततच्या पावसाने कांद्याची रोपे खराब झाली होती. उरलेल्या रोपत शेतकऱ्यांनी कशीबशी कांदा लागवड केली होती. पण रात्री पावसाचा जोर इतका होता की शेतांना अक्षरशः तळ्याचे स्वरूप आले होते. कांद्यात सकाळी दहा वाजेपर्यंत पाणी साचले होते. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे, अशी माहिती माजी चेअरमन सूर्यकांत बढे यांनी दिली.
वादळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने ताबडतोब पहाणी करून पंचनामे करावे व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दयावी अशी मागणी दादासाहेब सोनवणे उपसरपंच, माजी चेअरमन दिलीप थोरात, एकनाथ डफळ, नितीन भोसले, राजू माकर, बाळासाहेब थोरात, अंकुश शेळके, योगेश डफळ दत्तात्रय थोरात आदी शेतकऱ्यांनी केली आहे.
वाघाळे येथे 24 वर्षानंतर माजी विद्यार्थी आले एकत्र!
Video: वाघाळे येथील कालिकामाता यात्रा मोठ्या उत्साहात साजरी!
वाघाळे विविध विकास सोसायटी कडून सभासदांना दहा टक्के लाभांश!
कालिकामाता विद्यालय वाघाळे येथील विद्यार्थी तब्बल ३१ वर्षांनी आले एकत्र!
बारामती: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत महाराष्ट्र विधानपरिषद…
मुंबई: राज्य शासनाने २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून, यंदाच्या…
शिक्रापुर (अक्षय टेमगिरे): शिरुर तालुक्यातील पिंपळे जगताप येथील पाषाण तलावात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून…
ईशान्य भारतातील भाषांमध्ये रामायण, गीता, हनुमान चालीसाचे प्रकाशन; पवित्र ग्रंथांच्या मोफत वितरणाचा खर्च उचलण्याची शिंदेंची…
मुंबई: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केंद्र सरकार, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक…
बारामती : अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशातील ७५ आणि महाराष्ट्रातील बारामती व नांदुरा या दोन…