शिरूर (अरुणकुमार मोटे): ग्रामीण भागातील नागरिकांचे महसूल, जमीन, दाखले व विविध शासकीय योजनांशी संबंधित प्रश्न थेट गावपातळीवर सोडविण्यासाठी महाराष्ट्र शासन…
मुंबई: सध्या डिजिटल व्यवहारांचा वापर झपाट्याने वाढत असून, UPI द्वारे होणारे ऑनलाइन पेमेंट हे दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे.…
नाशिक: संपूर्ण देशात ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा होत असताना नाशिकमधून एक वेगळीच आणि खळबळजनक घटना समोर आली आहे.…
कल्याण: राज्यातील महानगरपालिका निवडणुका संपल्या असल्या तरी महापौरपदासाठी सुरू असलेला राजकीय घोडेबाजार अजूनही थांबलेला नाही. आपल्याच पक्षाचा महापौर बसावा यासाठी…
रांजणगाव गणपती (तेजस फडके): राज्यात पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांचे बिगुल वाजताच शिरुर तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.…
पंढरपूर: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर तालुक्यात बुधवारी मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला. राष्ट्रवादीचे नेते कल्याणराव काळे,…
राष्ट्रवादी काँग्रेसचा ग्रामीण भागात स्ट्राईक रेट चांगला; सुनिल तटकरे मुंबई: नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद व नगरपालिका निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेसने थेट…
मुंबई: मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने जीआर काढलाय. त्याच्या विरोधात आता ओबीसी समाज हा आक्रमक झाला आहे. आता वकील गुणरत्न…
मुंबई: प्रशासकीय सेवेत रुजू होऊन समाजात काही बदल घडवून आणण्याचे अनेकांचे स्वप्न असते. त्यासाठी खूप आधीपासूनच प्रयत्न करत असतात. असंच…
कराड: राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई हे (दि. 07 ऑगस्ट) सातारा दौऱ्यावर होते. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांची पत्रकार परिषद सुरू असताना…