India

भारत आणि महाराष्ट्रातील लोकशाही मूल्ये जागतिक स्तरावर प्रेरणादायी

बार्बाडोस येथील 68 व्या राष्ट्रकुल संसदीय परिषदेतून भाष्य बार्बाडोस: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या सध्या बार्बाडोस येथे सुरू…

7 महिने ago

सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या…

नेपाळ: देशात वाढलेला भ्रष्टाचार आणि सरकारने सोशल मीडियावर घातलेल्या बंदीविरोधात नेपाळमधील तरुणाईचा उद्रेक झाला होता. तरुणांच्या Gen-Z ने केलेल्या या…

8 महिने ago

व्यापार हत्यार बनलं असून हा हिंदुस्थानसाठी वेकअप कॉल

मुंबई: अमेरिकेने लादलेल्या 50 टक्के टॅरिफची अंमलबजावणी सुरू झाली असून यामुळे हिंदुस्थानवर मोठा आर्थिक बोझा पडणार आहे. याचा विविध क्षेत्रांवर…

8 महिने ago

भारताची थट्टा करू नका, त्यांनीच आपल्याला वाचवले; हर्षा डी सिल्वा

मुंबई: अमेरिकेने भारतीय वस्तूंवर ५०% टॅरिफ लादल्यानंतर, श्रीलंकेने आपल्या शेजाऱ्याच्या समर्थनार्थ पुढाकार घेतला आहे. भारत-अमेरिका वाढत्या व्यापार तणावावरील संसदीय चर्चेत,…

9 महिने ago

…तर भारताचं मोठं नुकसान झालं असत

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत ऑपरेशन सिंदूरबाबत महत्त्वाची माहिती दिली. पहलगामवर हल्ला झाल्यानंतर नेमकं काय घडलं? भारताने ऑपरेशन सिंदूर…

9 महिने ago

संत साहित्य भारतातील १४ भाषांमध्ये पोहोचण्यासाठी प्रयत्न करणार

पंढरपूर येथे संत शिरोमणी श्री नामदेव महाराज पुरस्काराने शिंदे यांचा सन्मान पंढरपूर: नामदेव महाराजांनी भागवत धर्माची पताका देशभर नेली आणि…

9 महिने ago

भारतात पेट्रोलचे दर वाढणार, काय आहे कारण?

डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाला 50 दिवसांत युद्ध संपवण्याची धमकी दिली आहे, नाहीतर 100% टॅरिफ लावण्याचा इशारा दिला आहे. रशियन तेलावर…

9 महिने ago

अखेर उद्धव ठाकरेंची ती इच्छा पूर्ण, इंडिया आघाडीच्या बैठकीतून मोठी बातमी

मुंबई: राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, आज इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडली, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या बैठकीला…

9 महिने ago

जयंत पाटील वडिलांच्या निधनानंतर भारतात आले अन् राजकारणात सक्रिय झाले

मुंबई: जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणत खळबळ माजली आहे. जयंत पाटील राजीनामा…

10 महिने ago

हा केवळ महात्मा गांधींच्या पुतळ्यावरचा हल्ला नाही तर भारताच्या आत्म्यावर घाव घालण्याचा प्रकार आहे

संघ भाजपाने वाढवलेल्या विषवल्लीला आता सुरज शुक्ला सारखी फळे लागली आहेत मुंबई: पुणे रेल्वे स्थानकातील महात्मा गांधींच्या पुतळ्यावर कोयत्याने केलेला…

10 महिने ago