Lavc57.107.100
हिवाळ्यात बाहेरचं खाण्याचे नुकसान
हिवाळ्यात बाहेरचे पदार्थ खाणं घातक ठरू शकतं. कारण वातावरण बदलामुळे आणि थंडीमुळे इम्यूनिटी कमजोर होऊन आजारांचा धोका वाढतो. पचनक्रिया आणि मेटाबॉलिज्मवरही प्रभाव पडतो. त्यामुळे या दिवसात खाण्या पिण्याची योग्य ती काळजी घेतली गेली पाहिजे. थंडीत बाहेर तळलेले, भाजलेले पदार्थ, मिठाई, डेअरी प्रोडक्ट्स, फास्ट फूड आणि जंक फूडसोबतच कोल्ड ड्रिंक आणि मॉकटेल इत्यादींचं सेवन टाळलं पाहिजे.
कोणत्या आजारांचा असतो धोका
थंडीच्या दिवसात बाहेरचे पदार्थ खाल्ल्याने सीजनल फ्लू, सर्दी, खोकला, घशात खवखव, वायरल ताप, डोकेदुखी आणि थंडी वाजण्याची समस्या होऊ शकते. त्याशिवाय पोट, लिव्हर, हार्ट, रेस्पिरेटरी सिस्टमसोबत कफ आणि घशातही समस्या होते. लहान मुले आणि वृद्धांमध्ये बाहेरचं खाल्ल्याने इन्फेक्शनचा धोकाही वाढतो. तसेच अपचन आणि डायरियाची देखील समस्या होऊ शकते.
कशी घ्याल काळजी
थंडीच्या दिवसात बाहेर काही खाण्याऐवजी आवडीनुसार घरीच वेगवेगळे पदार्थ बनवून सेवन करू शकता. घरीच तुम्ही वेगवेगळ्या हेल्दी सूजचं सेवन करू शकता. घरीच बनवलेले गरमागरम आणि ताजी पदार्थ आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. कारण या दिवसात जास्तीत जास्त लोक घरातच जास्त वेळ राहत असल्याने आजारी पडण्याचा धोका असतो.
(सोशल मीडियावरून साभार)
ठाणे: ठाण्यातील टेंभी नाका येथील शिवसैनिकांचे श्रद्धास्थान असलेल्या आनंदआश्रमात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी…
मुंबईतील एनएससीआय डोम येथे होणार प्रारंभ; युवक, विद्यार्थी आणि नागरिकांना प्रतिज्ञेत सहभागी होण्याचे मंत्री मंगलप्रभात…
मुंबई: देशभरात सध्या जंतर-मंतरवरील आंदोलनाची चर्चा रंगली आहे. काही आंदोलनकर्त्यांनी वापरलेल्या अश्लील, अपमानास्पद आणि खालच्या…
७५ वर्षीय केरबा खोरे यांच्या व्यथेला राज्यभरातून प्रतिसाद; तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व आमदार माउली कटके…
शिरुर (तेजस फडके) गोवंश संरक्षणाच्या उद्देशाने लागू करण्यात आलेल्या 'महाराष्ट्र पशु संरक्षण' कायद्याचा हेतू जरी…
शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…