Lavc57.107.100
हिवाळ्यात बाहेरचं खाण्याचे नुकसान
हिवाळ्यात बाहेरचे पदार्थ खाणं घातक ठरू शकतं. कारण वातावरण बदलामुळे आणि थंडीमुळे इम्यूनिटी कमजोर होऊन आजारांचा धोका वाढतो. पचनक्रिया आणि मेटाबॉलिज्मवरही प्रभाव पडतो. त्यामुळे या दिवसात खाण्या पिण्याची योग्य ती काळजी घेतली गेली पाहिजे. थंडीत बाहेर तळलेले, भाजलेले पदार्थ, मिठाई, डेअरी प्रोडक्ट्स, फास्ट फूड आणि जंक फूडसोबतच कोल्ड ड्रिंक आणि मॉकटेल इत्यादींचं सेवन टाळलं पाहिजे.
कोणत्या आजारांचा असतो धोका
थंडीच्या दिवसात बाहेरचे पदार्थ खाल्ल्याने सीजनल फ्लू, सर्दी, खोकला, घशात खवखव, वायरल ताप, डोकेदुखी आणि थंडी वाजण्याची समस्या होऊ शकते. त्याशिवाय पोट, लिव्हर, हार्ट, रेस्पिरेटरी सिस्टमसोबत कफ आणि घशातही समस्या होते. लहान मुले आणि वृद्धांमध्ये बाहेरचं खाल्ल्याने इन्फेक्शनचा धोकाही वाढतो. तसेच अपचन आणि डायरियाची देखील समस्या होऊ शकते.
कशी घ्याल काळजी
थंडीच्या दिवसात बाहेर काही खाण्याऐवजी आवडीनुसार घरीच वेगवेगळे पदार्थ बनवून सेवन करू शकता. घरीच तुम्ही वेगवेगळ्या हेल्दी सूजचं सेवन करू शकता. घरीच बनवलेले गरमागरम आणि ताजी पदार्थ आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. कारण या दिवसात जास्तीत जास्त लोक घरातच जास्त वेळ राहत असल्याने आजारी पडण्याचा धोका असतो.
(सोशल मीडियावरून साभार)
कल्याण: कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी कायमची सोडवण्यासाठी सॅटीस (SATIS) प्रकल्पाला गती देण्याचे…
मुंबई: महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसने भाजपावर जोरदार टीका करत सरकारला थेट चर्चेचे आव्हान दिले आहे.…
सातारा: “मी उपमुख्यमंत्री म्हणून नाही, तर या मातीचा भूमिपुत्र म्हणून आलो आहे; जिथे कोणी जात…
मुंबई: महिला आरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीवरून भाजपवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे प्रवक्ता ॲड.…
मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर…
नागपूर: Vijay Wadettiwar यांनी पंतप्रधान Narendra Modi यांच्या कालच्या भाषणावर जोरदार टीका करत ते भाषण…