हिवाळा सुरू झाला की बहुतांश जणींचे केस खूप गळतात. केसांची वाढ खुंटल्यासारखी होते. केस एवढे गळायला लागतात की गळून गळून लवकरच टक्कल पडते की काय अशी भीती वाटू लागते. हिवाळ्यात केसांच्या बाबतीत दिसून येणारी आणखी एक समस्या म्हणजे केस खूपच कोरडे होतात. अगदी झाडूसारखे राठ, रखरखीत दिसू लागतात. अशा केसांना छान मुलायम करण्यासाठी काय उपाय करावा तसेच केसांची वाढ होण्यासाठी गळणं कमी करण्यासाठी काय कराव.
खोबरेल तेल, एरंडेल तेल आणि तिळाचं तेल सम प्रमाणात एकत्र करून एका वाटीमध्ये घ्या. त्यानंतर गरम पाण्यात ही वाटी ठेवून डबल बॉईलिंग पद्धतीने हे तेल गरम करा. या तेलाने आठवड्यातून दोन वेळा डोक्याला मालिश करा. दोन ते तीन तासांनी नेहमीप्रमाणे शाम्पू करून केस धुवून टाका. नियमितपणे हा उपाय केल्यास अवघ्या २ ते ३ आठवड्यांतच केसांमध्ये खूप छान बदल दिसून येईल.
(सोशल मीडियावरून साभार)
पुणे: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) च्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा २६ एप्रिल ते ८ मे २०२६ दरम्यान…
अहिल्यानगर: नदी ही केवळ पाण्याचा प्रवाह नसून ऊर्जा, श्रद्धा आणि सृष्टीचा आधार आहे—आणि म्हणूनच नदी…
मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यावरून राज्यातील राजकारण तापले असून, महाराष्ट्र प्रदेश…
मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत शुक्रवारी…
वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करत असतात. कुणी एक्सरसाईज करतं तर कुणी आहारात बदल…
लोकांना नेहमीच त्वचेसंबंधी वेगवेगळ्या समस्या होत असतात. तसेच त्याबाबत काही गैरसमजही लोकांमध्ये असतात. कधी सांगितलं…