जेवण झाल्यावर काही वेळातच पोटात सतत गुडगुड आवाज येतो? कधी गॅस, कधी अपचन, कधी फुगलेलं पोट आणि मग दिवसाची वाट लागते. हे दिसायला सामान्य वाटलं तरी यामागे पचनतंत्र बिघडलेलं असतं.
उपाय आहे अगदी घरगुती आणि तो म्हणजे सुकं खोबरं. महागड्या गोळ्या, सिरप्स किंवा औषधं नकोत. फक्त रोजच्या जेवणानंतर १ चमचा सुकं खोबरं चावून खा. खोबरं हे अत्यंत गुणकारी मानलं जातं, ते पचनक्रिया सुधारतं, आतड्यांतील उष्णता कमी करतं आणि पोट शांत ठेवतं. सुकं खोबरं हे नैसर्गिक पध्दतीनं पचन सुधारतं. यामध्ये असणाऱ्या नैसर्गिक तेलांमुळे गॅस तयार होत नाही. त्यामुळे जेवणानंतर होणारी पोटातली अस्वस्थता कमी होते, आणि त्याचा चवही छान लागतो.
रोजच्या जेवणात ही छोटी सवय लावा; १ चमचा सुकं खोबरं आणि पचन राहील तंदुरुस्त. त्यासाठी कोणतेही औषध लागणार नाही. फक्त या एका सवयीने ही समस्या मिटेल. शेवटी लक्षात ठेवा; पोट शांत, तर मन शांत. त्यामुळे पोटाशी मैत्री करा आणि सुकं खोबरं ही नैसर्गिक भेट रोजच्या आहारात सामावून घ्या.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई: “मुंबई महाराष्ट्राची कधीच होणार नाही!” ही घोषणा त्या काळातील केवळ राजकीय भूमिका नव्हती, तर…
ठाणे: ठाणे महानगरातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे लोकार्पण उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ…
सातारा: महाराष्ट्राच्या प्रगतीचा पाया घालणारे यशवंतराव चव्हाण आणि बाळासाहेब देसाई यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत…
रायगड: “महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राच्या विकासाची ‘लिंक’च मिस केली होती; मात्र आम्ही ती केवळ जोडली…
मुंबई: शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांच्या पुरोगामी महाराष्ट्राला गायपट्टा बनवण्याचा सत्ताधा-यांचा डाव आहे. महाराष्ट्र धर्म नासवण्यासाठी जाती जातीत…
महाराष्ट्र दिनानिमित्त वास्तवाचा आढावा; कामगार हक्क, मराठी सक्ती आणि पत्रकार सुरक्षेवर चर्चा औरंगाबाद: १ मे…