शिरूर तालुका

कुत्रे आडवे गेल्याने 22 वर्षीय मोटरसायकल चालकाचा मृत्यू

रांजणगाव गणपती (अक्षय टेमगिरे): शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील इंदिरा नगर येथे मोटार गॅरेज समोर झालेल्या अपघातात २२ वर्षीय तरुण मजुराचा मृत्यू झाला असुन या अपघातात हितेश इंदल साहू (वय २२), रा. नवगाव करंजीया, ता. जि. बेमीतेरा, छत्तीसगड येथील बावीस वर्षीय युवकाचा मृत्यू झाला असुन . मयत युवक हा बांधकाम मजुर म्हणून काम करत होता

त्याचे सहकारी दिलीप रामकिसन निशाद (वय ३१) रा. टाकळी हाजी, मूळ रा. धनगाव, छत्तीसगड) याने याबाबत पोलीस स्टेशनला खबर दिली असुन पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार हितेश मोटारसायकलवरून जात असताना अचानक रस्त्यावर कुत्रे आल्यामुळे त्याचा तोल गेला आणि तो जोरात रस्त्यावर पडला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला असल्याने त्याला तातडीने वैद्यकीय उपचारासाठी हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्या त्याचा मृत्यू झाला असुन या अपघाताचा आधिक तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार वारे करीत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ४ हजार रहिवाशांच्या पुनर्वसनाला गती; एकनाथ शिंदेंचे निर्देश

मुंबई: गोरेगाव येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत आणि लगत राहणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनाला आता गती…

14 मिनिटे ago

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

18 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

21 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

21 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

21 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

22 तास ago