शिरूर तालुका

निमगाव म्हाळुंगी येथे अंगणवाडी सेविकांनी अंगणवाडीची स्वच्छता करत केले वृक्षारोपण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) “एक साथ एक घंटा स्वच्छता के लिए श्रमदान” या उपक्रमा अंतर्गत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला साथ देत निमगाव म्हाळुंगी येथील इंदिरा कॉलनी येथील अंगणवाडी सेवकांनी अंगणवाडीची स्वच्छता करुन वृक्षारोपण केले. यावेळी निमगाव म्हाळुंगीचे ग्रामपंचायत सदस्य बापूसो काळे यांच्या वतीने अंगणवाडीच्या सुशोभीकरणासाठी झाडे भेट देण्यात आली.

 

यावेळी निमगाव म्हाळुंगीच्या सरपंच सविता करपे, कासारी गावचे गणपत काळकुटे, नवनाथ भुजबळ, अरविंद काळकुटे, विक्रम चव्हाण, ग्रामविकास अधिकारी गुलाब नवले, विजय करपे, कैलास रणसिंग तसेच अंगणवाडी सेविका रंजना चव्हाण, पदमा चव्हाण, मीना कुटे, कुसुम रणसिंग, जनाबाई रणसिंग, चांगुणा शिंदे, शारदा गुंजाळ, सविता चव्हाण, ग्रामपंचायत लिपिक अपेक्षा टाकळकर आणि प्रदीप करपे यांनी अंगणवाडी ची स्वच्छता केली.

 

याप्रसंगी सविता करपे, नवनाथ भुजबळ, बापूसो काळे, गणपत काळकुटे, विजय करपे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रंजना चव्हाण, सूत्रसंचालन कुसुम रणसिंग तर आभार मीना कुटे यांनी व्यक्त केले.

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

12 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

16 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

16 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

16 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

16 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

16 तास ago