शिरूर तालुका

कान्हूर मेसाई-मिडगुलवाडीचा रस्ता उखडला अवघ्या दोन महिन्यातच…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते): कान्हूर मेसाई येथे डांबरीकरण पूर्ण होऊन केवळ तीनच महिने झालेले असताना कान्हूर ते मिडगुलवाडी दरम्यान जागोजागी उखडला आहे. रस्त्याच्या कामाच्या नावाखाली अनेक महिने स्थानिकांसह नोकरदारांची झालेली गैरसोय व रस्त्याचे काम झाल्यानंतर अवघ्या तीन महिन्यांत पुन्हा नशिबी आल्याने संताप व्यक्त होत आहे. ठेकेदार मात्र उडवाउडवीची उत्तर देत आहे.

रस्त्याचे ज्या ठिकाणी काम झालेले आहे त्या कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचे दिसून येत आहे. कान्हूर ते मिडगुलवाडी या दरम्यान तीन महिन्यांपूर्वी जून महिन्याच्या अखेरीस डांबरीकरण करण्यात आले होते. अवघ्या तीनच महिन्यांत हे डांबरीकरण जागोजागी उखडले असून खड्डे पडल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. तसेच डांबरीकरण उखडल्याने रस्त्यावर खडी पसरली असून त्यामुळे दुचाकी घसरून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दररोज या रस्त्यावरून ये-जा करावी लागते. रस्त्याची सध्याची अवस्था पाहिली तर रस्ता नवीन केलेला आहे असे कोणीही म्हणणार नाही. वळणावर असलेले बिनकठड्याचे पूलही अत्यंत धोकादायक आहेत.

पुलांना कठडेच नाहीत….
कान्हूर मेसाई-मिडगुलवाडी या रस्त्यावर व दोन ते तीन ठिकाणी जे पूल बांधण्यात आले आहेत. त्या पुलांना संरक्षक कठडेच करण्यात आलेले नाहीत. पुलाचा कठडा आणि रस्ता समतल असल्याने वाहन चालकांना अंदाज न आल्यास अपघाताची शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करण्याचीही मागणी नागरिक करत आहेत.

विधानसभा मतचाचणी! आंबेगाव-शिरूर; शिरूर-हवेली मतदार संघामधून पसंती कोणाला?

शिरूर! आई-वडिलांचे भांडण अन् चिमुकल्याचा बिबट्याने घेतला जीव…

निमगाव म्हाळुंगी येथील माजी सैनिकांनी जपला माणुसकीचा झरा…

रांजणगाव गणपती मध्ये जेव्हा सभा होईल तेव्हा अनेक बॉम्ब फोडणार संग्राम शेवाळे यांचा ‘वाल्या’ ला इशारा

शिरुर-आंबेगावच्या ‘वाल्या’चा वाल्मिकी जयंतीच्या दिवशीच देवदत्त निकम यांनी घेतला खरपूस समाचार

मंगलदास बांदल यांच्या घरावर ईडीचा छापा, कोट्यवधींची मालमत्ता जप्त…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर सरकारचा बुलडोझर; जीआर मागे घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरू; अतुल लोंढे

सरळ सेवा भरतीचे प्रमाण कमी करून लाखो स्पर्धा परीक्षार्थींवर अन्याय; काँग्रेसचा सरकारला इशारा मुंबई: एमपीएससीमार्फत…

4 तास ago

पोटात होणाऱ्या या समस्येमुळे मेंदुवर पडतो वाईट प्रभाव, जाणून घ्या कसा कराल बचाव

अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की, अनेक गंभीर आजारांची सुरूवात ही पोटापासूनच होते. त्यामुळेच पोटाचं आरोग्य…

5 तास ago

आल्याचा वापर करून शरीरातील Uric Acid करू शकता कमी

आजकाल शरीरात यूरिक अ‍ॅसिड वाढणं ही एक कॉमन समस्या झाली आहे. खाण्या पिण्याच्या चुकीच्या सवयी…

5 तास ago

बेलाचे सरबत आरोग्यासाठी फायदेशीर

पचन सुधारते: बेलाच्या सरबतात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे पचन सुधारते आणि गॅस, अतिसार आणि…

5 तास ago

ठाण्यातील ९०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे काम फास्टट्रॅकवर पूर्ण करा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या ९००…

5 तास ago

अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिर परिसराच्या विकासाला गती; ५०० कोटींच्या आराखड्यासाठी म्हाडा विशेष नियोजन प्राधिकरण

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता; रस्ते, वाहनतळ, पालखी मार्ग आणि सार्वजनिक सुविधांचा होणार सर्वांगीण विकास…

5 तास ago