तळणीचे तेल फेकून देण्याऐवजी ‘या’ पद्धतीने पुन्हा वापरा, तेलाची होणार नाही नासाडी

आपल्या स्वयंपाकघरात आठवड्यातून एकदा तरी पदार्थ तळले जातात. पुरी, भजी, पापड हमखास तयार केले जातात. पदार्थ तळल्यानंतर अनेकदा त्या तेलाच काय करावं असा प्रश्न आपल्याला पडतो. काही जण हे तेल पुन्हा वापरतात. पण पुन्हा वापरलेले तेल आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते. तळलेले तेल पुन्हा वापरल्याने हृदयविकार, ब्रेन स्ट्रोक, लिव्हर फेल, मधुमेह किंवा कर्करोग होण्याचा धोका मोठ्या […]

अधिक वाचा..

मऊ पडलेली बिस्किट पुन्हा कडक करण्यासाठी ४ सोप्या टिप्स, बिस्किटं टाकून द्यावी लागणार नाहीत

चहाशिवाय बिस्किटे खाण्याची मज्जा देखील नाही. काहींना बिस्किटे पाण्यासोबत खायला आवडतात. बिस्किटे पॅकेटमधून काढल्यानंतर ती मऊ पडतात. त्यांना हवा लागल्यानंतर मऊ पडल्यामुळे चव देखील बदलते. त्यांचा क्रिस्पीपणा कमी होतो. ज्यामुळे ती पुन्हा खाता येत नाही. अनेक लोक मऊ पडलेली बिस्किटे फेकून देतात. जर आपण देखील बिस्किटे नरम पडली म्हणून फेकून देत असू तर या टिप्स […]

अधिक वाचा..

मला पोलीस अजून घेऊन का जात नाहीत

सोलापूर: दक्षिण सोलापूर तालुक्यातील हतुर गावातून भयंकर घटना समोर आली आहे. वृद्ध पतीने वृद्ध पत्नीची निर्घृण हत्या केली आहे. तू शेतात न येणारी आज कशी काय आलीस? असा जाब विचारत पत्नीबरोबर पतीने वाद घातला. दोघांच्या वादाचं रुपांतर मारहाणीत झालं. पतीने रागाच्या भरात डोक्यात फरशी घालून पत्नीची निर्घृण हत्या केली. पतीने पत्नीचा जीव गेला तरी फरशीचे […]

अधिक वाचा..

लसणाची सालं फेकून न देता या पद्धतीनं करा घरगुती लसूण पावडर

लसणाची सालं अनेकदा आपल्या किचनमध्ये निरूपयोगी समजून फेकून दिली जातात. ही सालं सरळ कचऱ्याच्या डब्यात फेकली जातात. पण तुम्हाला माहिती आहे का याच सालींचा वापर करून तुम्ही फ्लेवरफूल गार्लिक पावडर बनवू शकता. लसणाची सालं एक उत्तम सिजनिंग इंग्रेडिएंट आहेत. जी तुम्हाला अनेक रेसिपीजमध्ये वापरता येतील. ज्यामुळे पदार्थाला चांगली चव येईल. इतकंच नाही तर फ्लेवरही वाढेल. […]

अधिक वाचा..

डोळ्यांना लांबचं कमी दिसत, ही भाजी खा, तब्येत चांगली राहील-नजर होईल तीक्ष

हिवाळ्याच्या दिवसांत बाजारात लालटुचूक गाजर दिसायला सुरूवात होते. गाजराचा वापर करून तुम्ही अनेक रेसिपीज बनवू शकता. जर तुम्हाला हिवाळ्याच्या दिवसांत गाजराचे सेवन करायचे असेल तर तुम्हाला बरेच फायदे मिळू शकतात. हिवाळ्याच्या दिवसांत तुम्ही गाजराचे सेवन केले तर बरेच फायदे मिळतील. गाजरात व्हिटामीन ए, व्हिटामीन सी, व्हिटामीन के, पॅटोंथेनिक एसिड, फॉलेट, पोटॅशियम, आयर्न, कॉपर यांसारखी तत्व […]

अधिक वाचा..

प्राचार्य योगानंद काळे अनंतात विलीन, अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेकांनी घेतले अंत्यदर्शन नागपूर: नागपूर विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ. योगानंद काळे यांच्यावर अंबाझरी घाट येथे साश्रू नयनांनी रविवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यापूर्वी त्यांच्या इच्छेनुसार मरणोपरांत त्यांचे नेत्रदान करण्यात आले. मुख्यमंत्री श्री देवेन्द्र फडणवीस, केंद्रीय रस्ते वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग मंत्री श्री नितीन गडकरी […]

अधिक वाचा..

लग्न अवघ्या 11 दिवसांवर असताना तरुणाची गोळी झाडून हत्या…

संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरतल्या बायजीपुऱ्यामध्ये लग्न अवघ्या ११ दिवसांवर असलेल्या तरुणाचा पैशांच्या किरकोळ वादातून तरुणाची गोळ्या झाडून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून अल कुतूब हसीब हमद या ३० वर्षीय तरुणाचा खून झालेल्या तरुणाचे नाव तर हल्लेखोराचे नाव फयाज पटेल असल्याचं समजते. बुधवार (दि. 9) रोजी सायंकाळी ७: ३०च्या सुमारास न्यू बायजीपुऱ्यातील इंदिरानगरमध्ये त्याच्यावर गोळीबार […]

अधिक वाचा..

भ्रष्ट भाजपाचा राज्यभर भांडाफोड करून सळो की पळो करुन सोडू; नाना पटोले

मुंबई: राहुल गांधी यांच्यावर लावण्यात आलेले आरोप खोटे व चुकीचे आहेत, त्यापाठीमागे भाजपाचा हात आहे हे सर्वांना माहित आहे. राहुल गांधी यांनी कोणताही गंभीर स्वरुपाचा गुन्हा केलेला नसताना केवळ राजकीय द्वेषातून त्यांच्यावर कारवाई करत खासदारकी रद्द केली व त्यांना बेघर करण्यात आले. जनतेची भावना संसदेत मांडणाऱ्या निरपराध राहुल गांधी यांच्यावरील अन्यायाविरोधात मौन सत्याग्रह आंदोलन करण्यात […]

अधिक वाचा..

रांजणगाव गणपती येथील सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय जाधव यांचे निधन

शिरुर (तेजस फडके): रांजणगाव गणपती (ता. शिरुर) येथील दत्तात्रय खंडू जाधव (वय 49) हे रांजणगाव गणपती येथील बसस्थानकाकडुन मंदिराकडे पायी चालत येत असताना त्यांना पाठीमागून टेम्पोने धडक दिली होती. त्यानंतर त्यांना शिरुर येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला. रांजणगाव गणपती येथील राजकीय, सामाजिक, धार्मिक क्षेत्रात दत्तात्रय जाधव यांचे मोलाचे योगदान […]

अधिक वाचा..

पालकांनी मुलांना मोबाईल व दुचाकीपासून लांब ठेवावे

शिक्रापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार यांचे प्रतिपादन शिक्रापूर (शेरखान शेख): शालेय जीवनात शालेय मुलांनी शाळाबाह्य मुलांपासून लांब रहावे तर पालकांनी देखील शालेय मुलांना मोबाईल व दुचाकी पासून लांब ठेवावे असे प्रतिपादन शिक्रापूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार यांनी केले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील विद्याधाम प्रशाला येथे शिष्यवृत्ती गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक […]

अधिक वाचा..