Farmer

शिरूर तालुक्यात दुचाकी-चारचाकी अपघातात ५० वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू

श्रीगोंदा येथील चालकाविरुद्ध गुन्हा दाखल शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील तांदळी गावच्या हद्दीत कळसकरवाडी येथे झालेल्या दुर्दैवी अपघातात एका ५०…

12 महिने ago

शिरूर तालुक्यात वृद्ध शेतकऱ्याला कुदळीच्या दांडक्याने मारहाण करत तलवारीने कापून टाकण्याची धमकी

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील चांडोह येथील पानमंद मळा परिसरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रस्त्यावर टाकलेल्या लाकडांच्या वादातून…

12 महिने ago

कांद्याच्या आरणीवरून वाद विकोपाला; एका शेतकऱ्यावर सात जणांचा हल्ला

शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील इचकेवाडीमध्ये शेतजमिनीच्या वादातून एका शेतकऱ्यावर आणि त्यांच्या…

1 वर्ष ago

भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याविषयी शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी…

शिरूर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पश्चिम पट्यातील काही गावात कुकडी, चासकमान आणि घोडनदीच्या पाण्यामुळे लाखो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली आल्यामुळे अनेक…

1 वर्ष ago

शिरूर तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांनी तब्बल १२९ रस्ते केले खुले…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा अडचणी समजून घेत या शेत रस्त्यांच्या कामांना प्राधान्य देत नवीन रस्ते, रस्ते खुले…

1 वर्ष ago

एक रुपयात पीक विमा देऊन सरकार शेतकऱ्यांवर उपकार करते काय

मुंबई: भारतीय जनता पक्ष युतीचे सरकार हे शेतकरी विरोधी आहे हे वारंवार उघड झाले आहे. शेतकऱ्याला अतिरेकी, नक्षलवादी, आंदोलनजीवी म्हणून…

1 वर्ष ago

शेतकऱ्यांच्या नावावर कृषी विभागाने खिसे भरले, नॅनो युरीया व नॅनो डीएपी खरेदीत कोट्यावधीचा भ्रष्टाचार

मुंबई: देशातील सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होत असताना भाजपा युतीचे सरकार मात्र त्याकडे गांभिर्याने पहात नाही. शेतकऱ्यांना भरघोस निधी…

1 वर्ष ago

सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची भाजपा सरकारकडून फसवणूक

शेतकऱ्यांकडे अजून लाखो क्विंटल सोयाबीन पडून, सर्व सोयाबन खरेदी होईपर्यंत केंद्रे सुरु ठेवा मुंबई: राज्यातील विशेषकरून विदर्भ व मराठवाड्यातील सोयाबीन…

1 वर्ष ago

शिरुर; शेतकऱ्यांना वन विभागाकडून सोलर झटका मशीनचे वाटप

शिरुर (अरुणकुमार मोटे) मानव आणि बिबट यांचा संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालेला दिसुन येत आहे. कवठे येमाई, सविंदणे ‌या परिसरात बिबट‌…

1 वर्ष ago

गतिमान सरकार शेतकरी, विद्यार्थी, जनतेचे प्रश्न सोडविण्यास ठरले अकार्यक्षम

नागपूर: शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यास सरकारला आलेलं अपयश , उद्योग विभागात राज्याचा घसरलेला क्रमांक, बनावट औषधे घोटाळा, जिल्हा परिषद शाळेची दयनीय…

1 वर्ष ago