मुख्य बातम्या

रांजणगाव MIDC पोलिसांनी गांजा प्रकरणात केला काळाबाजार…

पोलिसांच्या आशिर्वादाने अवैध्य धंदयांना आलाय उत

शिरुर (अरुणकुमार मोटे): काही दिवसांपुर्वी एका ट्रव्हल्समध्ये रांजणगाव पोलिसांना ४ किलो गांजा मिळाला होता. फक्त स्टेशन डायरीला नोंद घेऊन आर्थिक तडजोड करुन ट्रव्हल्सला सोडून देवून मोठा काळाबाजार केल्याच्या चर्चेला रांजणगाव -कारेगाव परीसरात उधान आले आहे. याची सखोल चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे. कर्मचारी गुटखा, ताडी, दारु, वेश्या व्यवसाय या अवैध्य धंदयाचे हप्ते गोळा करण्यात दंग असून अवैध धंदयाना जानुणबुजून पाठीशी घालण्याचा प्रयत्न ते करत आहेत.

रांजणगाव पोलीस स्टेशन कंपन्याच्या अनेक गुन्हयांच्या बाबतीत मुस्कटदाबी करुन नागरीकांवर अन्याय करत असल्याची चर्चा सोशल मिडीयावर जोरदार रंगत आहे. गंभीर गुन्हातील आरोपींना ते अटक करण्यास टाळाटाळ करत असल्याचे एका पीडीत महिलेने सांगितले आहे. अनेक कर्मचारी अवैध धंद्यांचे हप्ता गोळा करत असल्याचे पुरावे “शिरुर तालुका डॉट कॉम” च्या हाती लागले असून त्यांची लवकरच पोल खोल करणार आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आमदार संजय गायकवाडांचे विधान विकृत; कारवाईस सरकार का घाबरते? हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावरून राज्यातील राजकारण तापले असून, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे…

51 मिनिटे ago

हाच का डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल भाजपचा आदर? अनंत गाडगीळ यांचा संतप्त सवाल

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील दादर येथील ऐतिहासिक ‘राजगृह’ परिसरातील परिस्थितीवरून काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते…

54 मिनिटे ago

मुंबईत 27-28 एप्रिलला आंतरराष्ट्रीय रिव्हर्स बायर-सेलर मीट; एमएसएमई उद्योगांना निर्यातीच्या नव्या संधी

मुंबई: महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ मर्यादिततर्फे महाराष्ट्र शासनाच्या ‘रॅम्प’ (रायझिंग अँड ॲक्सेलेरेटिंग एमएसएमई परफॉर्मन्स) उपक्रमांतर्गत…

57 मिनिटे ago

शिरूर तालुक्यात अवैध दारूविरोधात पोलिसांची धडक मोहीम; विविध ठिकाणी छापे…

शिरूर : अवैध धंदे बंद करण्यासाठी व इतर मागण्यांसाठी शिरूरमध्ये निलेश वाळुंज यांचे सत्याग्रह आंदोलन…

2 तास ago

वरळीतील वाहतूक कोंडीतून संताप; मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारणाऱ्या महिलेविरुद्ध तक्रार

मुंबई: वरळी परिसरात भाजप महायुतीच्या मोर्चामुळे निर्माण झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीदरम्यान राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश…

23 तास ago

वडिलांच्या निधनानंतर मालमत्तेवर पहिला हक्क कुणाचा? जाणून घ्या कायदा काय सांगतो

मुंबई: कुटुंबातील वडिलांचे निधन झाल्यानंतर मालमत्तेच्या वाटणीचा प्रश्न अनेकदा गुंतागुंतीचा ठरतो. विशेषतः आई आणि मुलांमध्ये…

23 तास ago