आरोग्य

धने-जिरे भरडपूड चे फायदे

कृती: ५० ग्रॅम धने आणि ५० ग्रॅम जिरे लोखंडी तव्यावर गरम करून घेणे. नंतर खलबत्यात किंवा मिक्सर मधे जाडसर भरडपूड करणे.

घेण्याचे प्रमाण: सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी पाच दिवस घेणे. एक दिवस थांबून पुन्हा पाच दिवस घेणे. असे तीन वेळा करणे. म्हणजे पंधरा दिवस घेणे. आणि त्यानंतर सुद्धा गरजेनुसार घेणे.

एका व्यक्तीसाठी प्रमाण: एका स्टीलच्या भांड्यात एक ग्लास पाणी घेणे. त्यामध्ये एक लहान चमचा धने-जिरे भरडपूड टाकणे आणि अर्धा लहान लिंबू सालीसकट बारीक चिरून टाकणे. तुळशीची पाने उपलब्ध झाल्यास पाच पाने घेणे. नंतर गँसवर ठेवून एक उकळी काढणे. शेवटी गाळून ते पाणी बशीतून गरम गरम असताना पिणे.

फायदे

१) शरीरातील सर्व ७२ हजार रक्तवाहिन्या मोकळ्या होतात.

२) हार्ट अटॅक येणार नाही. बायपास सर्जरी करावी लागणार नाही.

३) किडणीस्टोन विरघळतात. लघवीचा त्रास कमी होतो.

४) शरीरावरील मेद कमी होऊन चरबी कमी होते.

५) पोट लवकर साफ होते. शरीर हलके होते.

6) रक्तातील अनावश्यक कण विरघळतात.

७) उत्साह वाढून हुशारीपण वाढते, अशक्तपणा येत नाही.

८) रक्तदाब, अर्धांगवायु, कोलेस्टेरॉल, विषारी द्रव्ये, हृदयविकार, मुतखडा, मधुमेह, दृष्टीदोष, हातापायांना मुंग्या येणे अशा अनेक आजारावर उपयोगी.

९) रक्ताभिसरण व्यवस्थित होते.

१०) लिंबू म्हणजे शरीर आतून स्वच्छ करणारी केरसुणी आहे. त्यामुळे शरीरातील घाण लवकर बाहेर पडते.

११) या उपायाने १००% निरोगी राहता येते.

१२) आयुष्यमान वाढते. कोरोना होणार नाही.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर तालुक्यातील शिंदोडी येथे बाहेरचे गुंड आणून दहशत करत फोडले जेसीबी मशिन

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…

4 तास ago

राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत ॲग्रीबिझनेस अभ्यासक्रम सुरु; पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…

10 तास ago

कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारकडून वाटाण्याच्या अक्षता

मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…

10 तास ago

शासकीय निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…

10 तास ago

शिरूर शहरात वाढत्या गुन्हेगारीविरोधात सत्याग्रह आंदोलन सुरू

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…

10 तास ago

एसटीचा तोटा कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…

1 दिवस ago