कृती: ५० ग्रॅम धने आणि ५० ग्रॅम जिरे लोखंडी तव्यावर गरम करून घेणे. नंतर खलबत्यात किंवा मिक्सर मधे जाडसर भरडपूड करणे.
घेण्याचे प्रमाण: सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी पाच दिवस घेणे. एक दिवस थांबून पुन्हा पाच दिवस घेणे. असे तीन वेळा करणे. म्हणजे पंधरा दिवस घेणे. आणि त्यानंतर सुद्धा गरजेनुसार घेणे.
एका व्यक्तीसाठी प्रमाण: एका स्टीलच्या भांड्यात एक ग्लास पाणी घेणे. त्यामध्ये एक लहान चमचा धने-जिरे भरडपूड टाकणे आणि अर्धा लहान लिंबू सालीसकट बारीक चिरून टाकणे. तुळशीची पाने उपलब्ध झाल्यास पाच पाने घेणे. नंतर गँसवर ठेवून एक उकळी काढणे. शेवटी गाळून ते पाणी बशीतून गरम गरम असताना पिणे.
फायदे
१) शरीरातील सर्व ७२ हजार रक्तवाहिन्या मोकळ्या होतात.
२) हार्ट अटॅक येणार नाही. बायपास सर्जरी करावी लागणार नाही.
३) किडणीस्टोन विरघळतात. लघवीचा त्रास कमी होतो.
४) शरीरावरील मेद कमी होऊन चरबी कमी होते.
५) पोट लवकर साफ होते. शरीर हलके होते.
6) रक्तातील अनावश्यक कण विरघळतात.
७) उत्साह वाढून हुशारीपण वाढते, अशक्तपणा येत नाही.
८) रक्तदाब, अर्धांगवायु, कोलेस्टेरॉल, विषारी द्रव्ये, हृदयविकार, मुतखडा, मधुमेह, दृष्टीदोष, हातापायांना मुंग्या येणे अशा अनेक आजारावर उपयोगी.
९) रक्ताभिसरण व्यवस्थित होते.
१०) लिंबू म्हणजे शरीर आतून स्वच्छ करणारी केरसुणी आहे. त्यामुळे शरीरातील घाण लवकर बाहेर पडते.
११) या उपायाने १००% निरोगी राहता येते.
१२) आयुष्यमान वाढते. कोरोना होणार नाही.
(सोशल मीडियावरून साभार)
पुणे : पुणे शहरातील स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात एका प्रवासी युवतीवर 25 फेब्रुवारी 2025 रोजी…
शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील शिरूर-न्हावरे मार्गावरील करडे घाट परिसर आज (सोमवरा) सायंकाळी पाच…
मंगळवेढा: सातारा येथे झालेल्या ५२ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत मानाचा ‘हिंदकेसरी’ किताब पटकावून मंगळवेढा तालुक्यातील…
पुण्यश्लोक, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी सुनेत्रा अजित पवार नतमस्तक मुंबई: स्वराज्यजननी जिजाऊ माँसाहेब, पुण्यश्लोक…
अहिल्यानगर: लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त चौंडी येथे आयोजित भव्य जयंती सोहळ्यात…
मुंबई: कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना नवनाथ बन यांनी केलेल्या विधानांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने समाचार…