आरोग्य

पाणी पिण्याची योग्य पद्धत कोणती?

बसून पाणी पिणं उत्तम आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यामुळे पचनक्रिया सुधारते. याशिवाय पाणी सिप करून प्यावे. यामुळे पाणी शरीरात योग्य पद्धतीने पोहोचते.

उभं राहून पाणी पिण्याचे नुकसान

द हेल्थसाईट. कॉम या वेबसाईटनुसार, उभं राहून पाणी प्यायल्याने पाणी थेट पोटात पोहचते. ज्यामुळे पचनसंस्थेवर परिणाम होतो. आणि पचनक्रिया विस्कळीत होते. यासह गॅस्ट्रिक ॲसिडची समस्याही निर्माण होऊ शकते. ज्यामुळे पोटात जळजळ आणि अपचन होते.

उभं राहून पाणी प्यायल्याने किडनीचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे आरामात बसून पाणी प्या. जर मूत्रपिंडाला हानी पोहचू नये असे वाटत असेल तर, बसून पाणी प्या.

जर आपल्याला कंबरदुखी आणि सांधेदुखीचा त्रास असेल तर, उभं राहून पाणी पिणं टाळा. उभं राहून पाणी प्यायल्यानं, सांध्यांवर अतिरिक्त दबाव पडतो. ज्यामुळे सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे शक्यतो बसून, आरामात पाणी प्या.

जर आपल्याला फुफ्फुसांच्या संबंधित कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर, उभं राहून पाणी पिणे टाळा. यामुळे ऑक्सिजनच्या पातळीवर परिणाम होतो. ज्याचा थेट दुष्परिणाम फुफ्फुसांवर आणि हृदयाच्या आरोग्यावर होतो.

उभं राहून पाणी प्यायल्यानं तहान भागत नाही. सतत पाणी पिण्याची इच्छा होत राहते. जर आपल्याला वारंवार पाणी पिण्याची समस्या असेल तर, उभं राहून पाणी पिणं टाळा.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘नमो’ निधीला कात्री, शेतकऱ्यांची फसवणूक; सरकारवर वडेट्टीवारांचा घणाघाती हल्ला

कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…

14 तास ago

अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे लोकार्पण; त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…

14 तास ago

अण्णाभाऊ साठेंच्या विचारांना नवी ऊर्जा; संशोधन केंद्र, नाट्यगृह आणि वाटेगावात ५० कोटींचे स्मारक

मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…

14 तास ago

ब्रिटानिया कंपनीतील दुर्घटनेत टेम्पोचालकाचा मृत्यू; पत्नीला १४ लाखांची मदत अन् कायमस्वरुपी नोकरी

रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या…

14 तास ago

विविधतेतून गुणवत्तेकडे; विकसित भारतासाठी नव्या शिक्षणव्यवस्थेची गरज; दिनेश शिंदे

मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…

19 तास ago

पेपरफुटीला पूर्णविराम… हाच पारदर्शक परीक्षांचा नवा आरंभ!

पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…

19 तास ago