महाराष्ट्र

मुलांच्या मोफत शिक्षणासाठी RTE अंतर्गत मोफत प्रवेशाला सुरुवात; असा करा ऑनलाइन अर्ज

मुंबई: बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५% राखीव जागांवरील प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ जानेवारी २०२५ आहे.

अर्जासाठी पात्र शाळा:

स्वयंअर्थसहाय्यित शाळा

विनाअनुदानित शाळा

पोलिस कल्याणकारी शाळा

महानगरपालिका (स्वयंअर्थसहाय्यित) शाळा

ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया

पालकांनी https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेतस्थळावर जाऊन आवश्यक माहिती भरावी. अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावीत.

आरटीई प्रवेशासाठी पात्रता:

अनुसूचित जाती (SC)

अनुसूचित जमाती (ST)

विमुक्त जाती (VJ)

भटक्या जाती (NT)

इतर मागासवर्ग (OBC)

विशेष मागासवर्ग (SBC)

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक

सामाजिकदृष्ट्या मागास घटक

अनाथ बालके

एचआयव्ही बाधित/प्रभावित बालके

दिव्यांग बालके

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे:

बालकाचे ओळखपत्र (आधार कार्ड किंवा जन्म प्रमाणपत्र)

पालकांचे उत्पन्न प्रमाणपत्र

निवासी प्रमाणपत्र

जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)

बालक दिव्यांग असल्यास त्याचा प्रमाणपत्र

इतर आवश्यक कागदपत्रे

महत्त्वाच्या तारखा

अर्जाची सुरुवात: १४ जानेवारी २०२५

अर्जाची शेवटची तारीख: २७ जानेवारी २०२५

लक्षात ठेवा

अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जातील.  कागदपत्रांची पडताळणी पूर्ण व अचूक करा. अर्ज करण्यासाठी शेवटच्या तारखेपूर्वी प्रक्रिया पूर्ण करा.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘कमळी’मध्ये मोठा ट्विस्ट! जिवंत परतली आई, पण स्मृती हरवली; हृषीने घेतला मोठा निर्णय

मुंबई: लोकप्रिय मालिका 'कमळी' मध्ये प्रेक्षकांना लवकरच भावनिक आणि नाट्यमय वळण पाहायला मिळणार आहे. कमळीची…

7 तास ago

आरक्षणावर नव्याने चर्चेची गरज; सामाजिक न्यायासह समान संधींचा समतोल साधण्याची मागणी

आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, शिक्षणातील जागा वाढविणे आणि आरक्षण धोरणाचे वस्तुनिष्ठ पुनरावलोकन करण्यावर भर मुंबई:…

7 तास ago

मलठण–शिक्रापूर रस्ता मृत्यूचा सापळा; रखडलेल्या कामामुळे पावसात नागरिकांचे हाल

खड्डे, चिखल आणि वाहतूक कोंडीने वाहनचालक त्रस्त; काम तातडीने पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी पाबळ (सुनिल…

7 तास ago

खड्ड्यांनी वेढला पाबळ–कन्हेरसर रस्ता; जीव धोक्यात घालून करावा लागतो प्रवास

पावसामुळे खड्ड्यांत साचले पाणी; वाहनचालक त्रस्त, तातडीच्या दुरुस्तीची ग्रामस्थांची मागणी पाबळ (सुनिल जिते): पाबळ–कन्हेरसर हा…

7 तास ago

शिरूर! करडे गोळीबार प्रकरणातील पाच आरोपी ७२ तासांत जेरबंद; पाहा नावे…

शिरूर (तेजस फडके) : करडे (ता. शिरुर) येथे जुन्या वादातून सराईत गुन्हेगारावर पिस्तुलातून तीन राउंड…

9 तास ago

अळीवचे आरोग्यदायी फायदे

अळीवमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असल्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत होते. महिलांना मासिक पाळीच्या काळात किंवा…

11 तास ago