महाराष्ट्र

मुलांच्या मोफत शिक्षणासाठी RTE अंतर्गत मोफत प्रवेशाला सुरुवात; असा करा ऑनलाइन अर्ज

मुंबई: बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५% राखीव जागांवरील प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ जानेवारी २०२५ आहे.

अर्जासाठी पात्र शाळा:

स्वयंअर्थसहाय्यित शाळा

विनाअनुदानित शाळा

पोलिस कल्याणकारी शाळा

महानगरपालिका (स्वयंअर्थसहाय्यित) शाळा

ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया

पालकांनी https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेतस्थळावर जाऊन आवश्यक माहिती भरावी. अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावीत.

आरटीई प्रवेशासाठी पात्रता:

अनुसूचित जाती (SC)

अनुसूचित जमाती (ST)

विमुक्त जाती (VJ)

भटक्या जाती (NT)

इतर मागासवर्ग (OBC)

विशेष मागासवर्ग (SBC)

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक

सामाजिकदृष्ट्या मागास घटक

अनाथ बालके

एचआयव्ही बाधित/प्रभावित बालके

दिव्यांग बालके

अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे:

बालकाचे ओळखपत्र (आधार कार्ड किंवा जन्म प्रमाणपत्र)

पालकांचे उत्पन्न प्रमाणपत्र

निवासी प्रमाणपत्र

जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)

बालक दिव्यांग असल्यास त्याचा प्रमाणपत्र

इतर आवश्यक कागदपत्रे

महत्त्वाच्या तारखा

अर्जाची सुरुवात: १४ जानेवारी २०२५

अर्जाची शेवटची तारीख: २७ जानेवारी २०२५

लक्षात ठेवा

अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारले जातील.  कागदपत्रांची पडताळणी पूर्ण व अचूक करा. अर्ज करण्यासाठी शेवटच्या तारखेपूर्वी प्रक्रिया पूर्ण करा.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर; उरळगावच्या शेतकऱ्यांची तंत्रज्ञानाकडे वाटचाल; पीक पद्धतीवर आधारित प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद

न्हावरे (अक्षय टेमगिरे) आधुनिक शेतीत बदलत्या तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करुन उत्पादनवाढ, खर्चात बचत आणि शेती…

1 तास ago

पुणे-नगर महामार्गावर मध्यरात्री एसटी बस अडवून दहशत; काळ्या स्कॉर्पिओतून आलेल्या चौघांचा मध्यरात्री धुडगूस

शिरुर (तेजस फडके) पुणे-अहिल्यानगर महामार्गावर न्हावरे फाटा येथे मध्यरात्री धावणाऱ्या एसटी बसला एका काळ्या रंगाच्या,…

4 तास ago

ठाकरे गटात मोठी फूट पडणार? नरेश म्हस्केंचा मोठा दावा; म्हणाले…

मुंबई: राज्याच्या राजकारणात फोडाफोडीचे सत्र सुरू असतानाच आता ठाकरे गटाबाबत मोठा दावा करण्यात आला आहे.…

4 तास ago

ओबीसी आरक्षणासाठी भुजबळांनी रस्त्यावर उतरावे; अन्यथा पापाचे वाटेकरी ठराल : विजय वडेट्टीवार

नागपूर: राज्यात ओबीसी आरक्षणाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, ओबीसी समाजाचे राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक…

4 तास ago

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील ४ हजार रहिवाशांच्या पुनर्वसनाला गती; एकनाथ शिंदेंचे निर्देश

मुंबई: गोरेगाव येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीत आणि लगत राहणाऱ्या नागरिकांच्या पुनर्वसनाला आता गती…

6 तास ago

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

23 तास ago