शिरूर तालुका

पणती व दीव्यांनी उजळून निघणारा पवित्र उत्सव!

आई, ताई, माई, सौ आणि मांगल्याचे प्रतिक असणाऱ्या गृहदेवतांच्या हस्तस्पर्शाने मिठाईचे होणारे अवतरण …
अन्नपूर्णेची आराधना घरातच होते आणि आनंदाचे उधाणही प्रत्येकाच्या मनःपटलावर कुटुंबातच होते.
कधी सनईचा सूर तर कोठे मंत्रघोषाचा भावपूर्ण जागर, पहाटेची काकडआरती आणि तबकात ठेवलेले दिवे आसमंत उजळून टाकतात.
फटाक्यांचा आवाज, वीजेची रोषणाई आणि आधुनिक सुगंधी अत्तरे, उगाळलेले चंदन, मनमोहक फुलांचे हार, गजरे आणि प्रातः कालचे सुगंधी उटणे या ऐश्वर्याने समृद्ध जीवनविचार !

कोठे अनाथ आश्रमांत मिठाई वाटप तर कोठे कारागृहातील कैद्यांना गोड मिठाई, स्त्री – शिक्षणासाठी भाऊबीज नीधी तर काही ठिकाणी जवानांना भेटकार्डे असेही सामाजीक उपक्रम सुरु आहेत.
एकूणच आखिल मानवी समाजाच्या जीवनात उत्साह, आनंद आणि प्रसन्नता निर्माण करणारा दीपोत्सव…
ज्ञान – विज्ञान आणि सद्‌भावनांच्या या ज्योती अशाच प्रकाशमय रहाव्यात…
जूने दिप विझू नयेत, नवे दिप उजळत रहावेत…
मानवतेची आणि सृजनशील विचारांची उधळण आपल्या आयुष्यात सदैव होत रहावी !
दुःख, दैन्य, दारीद्रय नाहीसे व्हावे आणि विचारातून – विकासाकडे झेपावणारे माणूसकीचे क्षितीज कायम रहावे याच सर्व मान्यवरांना दीपोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा !

– प्राचार्य रामदास थिटे
उपाध्यक्ष – पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ
कार्याध्यक्ष – शिरूर तालुका मुख्याध्यापक संघ

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात शेतकऱ्याची हत्या; परिसरात खळबळ…

शिरूर : शिरूर तालुक्यातील वरुडे येथील रहिवासी व व्यवसायाने शेतकरी असलेले बाळासाहेब बबन तांबे यांचा…

2 तास ago

काँग्रेसला मोठा धक्का; साहेबराव कांबळेंसह यवतमाळ जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई: राज्यभरात शिवसेनेच्या विस्ताराला वेग मिळत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले असून यवतमाळ जिल्ह्यात…

23 तास ago

पिंपळे खालसा येथील माऊली शेळके यांचे निधन

शिरूर : शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा येथील प्रगतशील शेतकरी माऊली जगन्नाथ शेळेके (वय ६४) यांचे…

1 दिवस ago

राजकारणातील सुसंस्कृत, विकासाभिमुख नेतृत्व हरपले; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

माजी मंत्री अनंतराव थोपटे यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली मुंबई: ज्येष्ठ नेते अनंतराव…

2 दिवस ago

भंडाऱ्याचा रंग पिवळा, पण मनसुबा काळा! खंडोबाच्या नावावर रसायनांचा बाजार

श्रद्धा, पर्यावरण आणि आरोग्याशी चाललेला खेळ थांबणार कधी? जेजुरी: "येळकोट येळकोट जय मल्हार!" या घोषणेने…

2 दिवस ago

मालवणी समितीच्या शिफारशींचे काय झाले? पुणे विषारी दारू प्रकरणावर सरकारला सचिन सावंत यांचा सवाल

मुंबई: पुण्यात मागील आठवड्यात विषारी दारू सेवनामुळे २२ जणांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारने २६ अधिकारी आणि…

2 दिवस ago