शिक्रापुर (अक्षय टेमगिरे): चाकण-शिक्रापूर रस्त्यावर करंदी गावच्या हद्दीत भारत गॅस फाट्याजवळ सोमवारी भीषण अपघात झाला. मद्यधुंद असलेल्या कंटेनर चालकाचा गतिरोधकावर वाहनावरील ताबा सुटला. यामुळे कंटेनरने कारसह ३ ते ४ वाहनांना जोरदार धडक दिली. या वेगवान धडकेमुळे रस्त्यालगतची काही दुकानांचे किरकोळ नुकसान झाली. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही.
दरम्यान, चाकण-शिक्रापुर मार्गावरील अवजड वाहनांची गर्दी, वाहतूक कोंडी आणि वेगमर्यादेचा भंग यामुळे हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला असल्याची स्थानिकांची भावना आहे. वाहतूक नियंत्रण आणि गतिरोधकांची योग्य रचना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…
मुंबई: राज्यातील वाढत्या ड्रग्ज प्रकरणांवरून काँग्रेसने महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन…
मुंबई: जनगणनेचा अहवाल २०२७ मध्ये पूर्ण होणार असताना, वर्षभरात उपलब्ध होणाऱ्या ताज्या आकडेवारीऐवजी ११ वर्षांपूर्वीच्या…
मुंबई: राज्यातील महिला सुरक्षेशी संबंधित शासकीय यंत्रणा आणि सामाजिक संस्थांमध्ये अधिक प्रभावी समन्वय साधून महिलांना…
बिहारच्या राजकारणात सध्या जे काही सुरू आहे, ते पाहून जुन्या नाटककारांना देखील लाज वाटावी! पडद्यावर…
मुंबई: आरती आर्ट अकादमी (मुंबई), वेताळ प्रतिष्ठान (वेंगुर्ले) आणि अखिल भारतीय दशावतारी नाट्य परिषद व…