रनवेवर थरारक क्षण! एअर इंडियाचं विमान धावपट्टीवर येताच गो-अराउंड, 10 मिनिटे हवेत घिरट्या अन्…

जयपूर: महाराष्ट्रात कथित विमान अपघाताच्या चर्चांनी खळबळ उडवून दिली असतानाच, आता जयपूरमध्ये आणखी एक मोठा विमान अपघात थोडक्यात टळल्याची घटना समोर आली आहे. एअर इंडियाच्या विमानाचं लँडिंग फेल झालं, मात्र पायलटच्या सतर्कतेमुळे सर्व प्रवासी सुरक्षित बचावले आहेत. दरम्यान, महाराष्ट्रातील एका नेत्यासंदर्भात विमान अपघाताच्या बातम्या सोशल मीडियावर फिरत असतानाच ही जयपूरची घटना घडल्यामुळे देशभरात एकच खळबळ […]

अधिक वाचा..

रोज १० मिनिटे सूर्यप्रकाशात बसा

संतुलित जीवनशैली ही आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आहार विहार, व्यायाम, झोप, ताणतणाव या सगळ्या गोष्टींचे उत्तमरित्या नियोजन करता आले, तर आरोग्य नकळतच चांगले राहते. पण यामध्ये सुसूत्रता नसेल तर मात्र आरोग्याच्या तक्रारी सुरू होतात. शारीरिक आरोग्या सोबतच भावनिक आणि मानसिक आरोग्य चांगले असणेही अतिशय महत्त्वाचे असते. त्यासाठी रुटीन मध्ये काही गोष्टींचा आवर्जून […]

अधिक वाचा..

रोज फक्त १० मिनिटं ध्यान करण्याचे १० फायदे

प्रत्येकाने रोज थोडावेळ तरी ध्यान केले पाहिजे. शरीरासाठीच नाही तर मानसिक स्वास्थ्यासाठीही गरजेचे आहे. दिवसभरच्या ताणानंतर रात्रीही थोडावेळ ध्यान करावे. झोप शांत लागते. डोक्यातील विचार शांत होण्यासाठी मदत होते. हार्मोन्सही संतुलित करण्यासाठी मदत होते. महिलांमध्ये अनेक कारणांमुळे हार्मोनल चेंजेस होत असतात. त्यामुळे ध्यान करणे गरजेचे आहे. भावनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत होते. मनातील भावना मोकळ्या होण्यासाठी […]

अधिक वाचा..

दररोज १० मिनिटं गरम पाण्यात पाय ठेवून बसा; तुमच्या शरीराला मिळतील ६ आश्चर्यकारक फायदे

हिवाळ्यात आपलं शरीर निरोगी ठेवणं एक आव्हान असू शकतं. अशा परिस्थितीत, गरम पाण्यात पाय ठेवून बसणं ही एक सोपी आणि अतिशय प्रभावी पद्धत आहे, ज्यामुळे तुमच्या शरीराला अनेक आश्चर्यकारक फायदे मिळू शकतात. विशेष म्हणजे या प्रक्रियेचा अवलंब करण्यासाठी कोणत्याही महागड्या ट्रीटमेंटची गरज नाही. हे तुम्ही घरी सहज करू शकता. तणाव आणि थकव्यापासून आराम गरम पाण्यात […]

अधिक वाचा..