ऐश्वर्या राय आणि राणी मुखर्जीची घट्ट मैत्री एका सिनेमामुळे तुटली?असं नेमकं काय घडलं?

मुंबई: बॉलिवूडमध्ये आघाडीच्या अभिनेत्री एकमेकींच्या फारशा जवळच्या मैत्रिणी होऊ शकत नाहीत, असं अनेकदा म्हटलं जातं. मात्र, अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि राणी मुखर्जी यांनी हा समज काही वर्षांपूर्वी खोटा ठरवला होता. दोघींची मैत्री अतिशय घट्ट असल्याचं त्यावेळी बोललं जायचं. मात्र, एका सिनेमामुळे त्यांच्या या मैत्रीत दुरावा निर्माण झाल्याची चर्चा आजही रंगते. काही दिवसांपूर्वी ऐश्वर्या रायचा एक […]

अधिक वाचा..

37व्या वाढदिवशी प्राजक्ता माळीचा मोठा निर्णय; ‘आता अधिकृतपणे मी क्रुएल्टी-फ्री झाले’

मुंबई : अभिनेत्री प्राजक्ता माळी आज आपला 37वा वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवसानिमित्त प्राजक्ताने कुटुंबीयांसोबत वेळ घालवत दिवस खास केला. मात्र, यंदाच्या वाढदिवशी तिने घेतलेल्या एका निर्णयाने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. प्राजक्ताने आता व्हेगन होण्याचा निर्णय घेतला आहे. प्राजक्ताने वाढदिवसाची सुरुवात श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन केली. त्यानंतर तिने आई तळजाई मातेचेही आशीर्वाद घेतले. वाढदिवसानिमित्त […]

अधिक वाचा..

नाना पाटेकर-सतीश पुळेकरांच्या मैत्रीत दुरावा; ‘इतकी चांगली मैत्री संपली’, पुळेकरांची खंत

मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि अभिनेते सतीश पुळेकर यांची एकेकाळची गाजलेली मैत्री आता संपुष्टात आल्याचं स्वतः सतीश पुळेकर यांनी कबूल केलं आहे. एका पॉडकास्टमध्ये बोलताना त्यांनी या विषयावर अधिक बोलण्यास नकार दिला, मात्र “एवढी चांगली मैत्री होती, ती संपली,” अशी खंत व्यक्त केली. ‘मित्र म्हणे’ या पॉडकास्टमध्ये सौमित्र पोटे यांनी नाना पाटेकरांबरोबरच्या […]

अधिक वाचा..

स्टार प्रवाहवर मोठा बदल! ‘आमच्या लाडक्या नाईक बाई’च्या आगमनासोबत ‘हळद रुसली कुंकू हसलं’ मालिकेचा निरोप

मुंबई : स्टार प्रवाह वाहिनीवर कार्यक्रमांच्या वेळापत्रकात मोठे बदल सुरू असून प्रेक्षकांसाठी नव्या मालिकांची मेजवानी दिली जात आहे. टीआरपीच्या शर्यतीत आघाडी कायम ठेवण्यासाठी वाहिनीकडून एकामागोमाग एक नवीन मालिका दाखल होत आहेत. आता 10 ऑगस्टपासून ‘आमच्या लाडक्या नाईक बाई’ ही नवी मालिका संध्याकाळी 6.30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत अभिनेत्री ऐश्वर्या नारकर महत्त्वाच्या भूमिकेत […]

अधिक वाचा..

‘दयाबेन’च्या पुनरागमनाची पुन्हा चर्चा; 18 वर्षे पूर्ण होताच भावूक झाले जेठालाल आणि पोपटलाल

दिशा वाकानीच्या कमबॅकची व्यक्त केली इच्छा; ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या 18 वर्षांच्या सेलिब्रेशनमध्ये कलाकारांच्या भावना अनावर मुंबई: टेलिव्हिजनवरील लोकप्रिय विनोदी मालिका **’तारक मेहता का उल्टा चष्मा’**ने 18 वर्षांचा यशस्वी प्रवास पूर्ण केला आहे. या निमित्ताने मालिकेच्या सेटवर भव्य सेलिब्रेशनचे आयोजन करण्यात आले. संपूर्ण कलाकार मंडळी उपस्थित असलेल्या या कार्यक्रमात सर्वाधिक चर्चा झाली ती दयाबेन […]

अधिक वाचा..

‘तारिणी’मध्ये मोठा ट्विस्ट! युवराजसमोर येणार गुलाबचा बॉस; डॉक्टर कामतवर संशय गडद

मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका तारिणी मध्ये कथानकाने पुन्हा एकदा थरारक वळण घेतले आहे. स्पेशल क्राइम युनिटमध्ये नव्याने आलेल्या पोलीस अधिकारी जेजेने युवराजला अटक केली होती. मात्र, पुराव्यांच्या अभावामुळे त्याची सुटका करण्यात आली आहे. त्यामुळे कथानक आणखी रंजक बनले आहे. युवराज तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्याने केदारला स्वतः निर्दोष असल्याची बातमी प्रसारित करण्यास सांगितले. दुसरीकडे, […]

अधिक वाचा..

‘कमळी’ मालिकेत आषाढी विशेष भाग; महाजन कुटुंबातील मोठं सत्य उघड होणार?

मुंबई: झी मराठीवरील लोकप्रिय ‘कमळी’ मालिकेत आषाढी एकादशीच्या निमित्ताने विशेष भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, या भागातून कथानकाला नवं आणि महत्त्वपूर्ण वळण मिळणार आहे. सध्या कमळी आणि तिची आई हृषीसोबत इनामदारांच्या घरी राहत आहेत. हॉस्टेलमधून बाहेर पडल्यामुळे त्यांच्यासमोर दुसरा पर्याय उरलेला नसतो. मात्र, डोक्याला झालेल्या दुखापतीमुळे कमळीच्या आईला स्मृतीभ्रंश झाला असून, कमळी हीच तिची मुलगी […]

अधिक वाचा..

‘कमळी’मध्ये मोठा ट्विस्ट! जिवंत परतली आई, पण स्मृती हरवली; हृषीने घेतला मोठा निर्णय

मुंबई: लोकप्रिय मालिका ‘कमळी’ मध्ये प्रेक्षकांना लवकरच भावनिक आणि नाट्यमय वळण पाहायला मिळणार आहे. कमळीची आई कायमची गेल्याचा समज असताना ती मोठ्या अपघातातून सुखरूप बचावते. मात्र, डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे तिची स्मृती हरवते. तिला कमळीच्या बालपणीच्या आठवणी असतात, पण समोर उभी असलेली स्वतःची लेकही ती ओळखू शकत नाही. आईच्या या अवस्थेमुळे कमळीवर तिच्या सांभाळाची मोठी […]

अधिक वाचा..

गोंधळ’ चित्रपटाचा प्रयोग हाऊसफुल

मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत शुक्रवारी २४ एप्रिल २०२६ रोजी ‘गोंधळ’ या चित्रपटाचे विशेष प्रदर्शन पार पडले. या चित्रपटाच्या प्रयोगाला रसिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. या प्रदर्शनावेळी महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर उपस्थित होते. तसेच चित्रपटाचे निर्माते – दिग्दर्शक संतोष डावखर, क्रिएटीव्ह प्रोड्युसर राम बेंदिरकर, चीफ […]

अधिक वाचा..

‘गोंधळ’ चित्रपटाचे प्रदर्शन; सिनेप्रेमींना खास संधी

मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत ‘गोंधळ’ या मराठी चित्रपटाचे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.हे प्रदर्शन शुक्रवार, २४ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ४ वाजता पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथील लघु नाट्यगृह (तिसरा मजला), प्रभादेवी, मुंबई येथे होणार आहे. ‘गोंधळ’ हा संतोष डावखर दिग्दर्शित […]

अधिक वाचा..