भाजप प्रदेशाध्यक्ष यांच्या बेताल वक्तव्याचा जाहीर निषेध; खेड तहसीलदार यांना निवेदन सुपूर्द

आळंदी (प्रतिनिधी) भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवार (दि 24) एका कार्यक्रमात पत्रकारांना चहा पाजा, ढाब्यावर जेवायला न्या असा भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांना संवाद बैठकीत सल्ला दिला. त्यांच्या या वक्तव्याचा हुतात्मा राजगुरू पत्रकार संघ यांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. तसेच राजगुरुनगर (खेड) तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. तहसीलदार प्रशांत बेडसे यांचे वतीने अप्पर तहसीलदार […]

अधिक वाचा..
parmeshwar-botkar-kawthe

शिरूर तालुक्यात शेतीला पाणी देताना युवकावर केला बिबट्याने हल्ला…

कवठे येमाई (अरुणकुमार मोटे): कवठे येमाई (ता.शिरूर) येथील हिलाळ वस्ती येथे शेतीला पाणी देत असताना परमेश्वर दत्तात्रय बोटकर (वय २१) या युवकावर बिबट्याने हल्ला केल्याने तो जखमी झाला आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. शिरूर तालुक्यातील म्हसे बु येथील महिलेवर हल्ला झालेली घटना ताजी असतानाच हा हल्ला झाला आहे. बिबट्याचे पशुधनाबरोबर मानवावर होणारे हल्ले वाढले […]

अधिक वाचा..
sanaswadi-accident

पुणे-अहमदनगर महामार्गावर अपघातात टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू…

शिक्रापूरः पुणे-अहमदनगर महामार्गावरील सणसवाडी येथे बंद पडलेल्या कंटेनरला पाठी मागून धडकून टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. सणसवाडी (ता. शिरूर) येथील पहाटे पावणे सहाच्या सुमारास एक भीषण अपघात झाला आहे. अपघातात टेम्पोच्या पुढील भागाच्या भाग तुटला असून पुढची कॅबिन पूर्णपणे तुटली आहे. याबाबत शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे गणपत महिपत कड (वय ५५, रा.नायगाव, ता. पुरंदर […]

अधिक वाचा..
shirur-manipur-nivedan

शिरूर तहसील कार्यालयात धरणे आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन…

शिरूर (अरुणकुमार मोटे): मणिपुरात कायदा-सुव्यवस्था कोलमडली असून, व्यवस्थेचा निषेध करण्यासाठी शिरूरमध्ये शुक्रवारी (ता. ४) धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. धरणे आंदोलनाबाबत नायब तहसिलदार प्रकाश मुसळे यांना निवेदन देण्यात आले आहे. मणिपुर राज्यात अनैसर्गिक हिंसाचार परिस्थिती हाताळण्यात अयशस्वी झालेल्या व्यवस्थेचा निषेध करण्यासाठी शिरूर तहसिल कार्यालय आवारात शुक्रवारी नागरीक धरणे आंदोलन करणार आहे. मणिपुर राज्यात महिलांच्या लैंगिक […]

अधिक वाचा..

अलिबाग जिल्हा रुग्णालयासाठी नवीन अद्ययावत इमारत उभारणार; रविंद चव्हाण

मुंबई: अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम सन १९८०-८१ मध्ये करण्यात आले आहे. या इमारतीचे संरचनात्मक परीक्षण सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आले असून त्याची दुरूस्ती आणि पुनर्बांधणी आवश्यक आहे. यामुळे रूग्णालयाची सहा मजल्यांची नवीन इमारत उभारण्याचे शासनाचे धोरण असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. अलिबाग जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीची दुरुस्ती […]

अधिक वाचा..

जे दूधाचा चहा घेतात त्यांच्यासाठी महत्वाची माहिती…

बरेच लोक नुसते दुधाचा चहा करतात पण हे आरोग्यस चांगले नाही यामुळे पित्त वाढून डोकेदुखी, अपचन, मळमळ, पोटफ़ुगी असे वेगवेगळे प्रॉब्लेम होतात, चहा घ्यायचा तर कमीत कमी दूध आणि पाणी जास्त, नाहीतर सर्वात बेस्ट green tea, Lemon tea, अद्रक , tea १ नं. गुळाचा चहा ( १०० वर्षे जगा पण गुळाचा चहा प्या) ९०% आजार […]

अधिक वाचा..

पॅन कार्ड आधारशी लिंक नाही मग या 12 महत्त्वपूर्ण कामांना लागणार ब्रेक

संभाजीनगर: सरकारने ३० जून २०२३ पूर्वी पॅन कार्डला आधार कार्डशी लिंक करणे बंधनकरणे केले होते. परंतु, बहुतेक लोकांनी अजूनही पॅनला आधार कार्डशी लिंक केले नाही त्यामुळे १ जुलै २०२३ पासून पॅनकार्ड इनॲक्टिव्ह झाले आहे. या पुढे त्यांना ही १२ महत्त्वपूर्ण कामे करता येणार नाही. अशा परिस्थितीत, पॅन कार्ड इनॲक्टिव्ह झाल्यास तुम्हाला हे १२ व्यवहार करण्यात […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात दिवसाढवळ्या घरफोडी करुन लाखों रुपयांचा ऐवज लंपास 

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत दिवसेंदिवस घरफोडी करुन रोख रकमेसह लाखों रुपयांचे सोन्याचे ऐवज चोरीला जात आहेत. त्यामुळे गुन्हेगारांना नक्की “कायद्याचा धाक” उरला आहे की नाही हा संशोधनाचा विषय असुन सध्या शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत चोरटे रात्री ऐवजी दिवसाढवळ्या घरफोडी करु लागले असुन गेल्या काही दिवसांपासुन शिरुर पोलिसांचे वेगवेगळे कारनामे पुढे येत असल्याने […]

अधिक वाचा..

हार्ट अटॅक ची काही लक्षणे…

तुम्हाला हार्ट अटॅकची काही लक्षणे हीमाहित असायला हवीत, जेणेकरून तुम्ही खूप जास्त सतर्क राहू शकता. थकवा येणे, झोप कमी लागणे, आंबट ढेकर येणे, सतत चिंता सतावणे, ह्रदयाची धडधड वाढत जाणे, हातांमध्ये कमजोरी जाणवणे किंवा जडपणा जाणवणे,अंगदुखी,पाठ दुखी, विसरभोळेपणा सुरु होणे, दिसायला कमी लागणे, कमी भूक लागणे, हात पायांना मुंग्या येणे, रात्री श्वास घेताना समस्या निर्माण […]

अधिक वाचा..

भाजपाचा विखारी प्रचार रोखून काँग्रेसचा विचार सर्वदूर पोहचवा; नाना पटोले

मुंबई: भारत हा तरुणांचा देश आहे, ही युवाशक्ती देशाच्या प्रगतीत महत्वाचे अंग आहे. युवाशक्तीकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही पण केंद्रातील व राज्यातील भाजपा सरकार युवकांची घोर फसवणूक करत आहे. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी देशातील ज्वलंत प्रश्नासह तरुणांच्या प्रश्नांवर सरकारला जाब विचारला पाहिजे. भारतीय जनता पक्ष सत्तेचा दुरुपयोग करत आहे. निवडणूक जिंकण्यासाठी भाजपा कोणत्याही थराला जाऊ शकते. […]

अधिक वाचा..