15 व्यावसायिकांवर गुन्हे दाखल; जाणून घ्या कारण…

औरंगाबाद: सुरक्षतेच्या दृष्टीने महामार्गावरील दोन लेनमध्ये दुभाजक करण्यात येतात. येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना आपापल्या लेनवरून प्रवास करतांना दुसऱ्या बाजूच्या येणाऱ्या वाहनांचा धोका किंवा अपघात होऊ नयेत म्हणून मध्यभागी दुभाजक तयार करण्यात येतात. मात्र औरंगाबाद जिल्ह्यातल्या काही व्यावसायिकांनी महामार्गावरील आपल्या दुकानात ग्राहकांनी सहजपणे यावे यासाठी चक्क महामार्गावरील लेनच्यामध्ये असलेले दुभाजक तोडून वळण रस्ता तयार केल्यामुळे अपघात होण्याची शक्यता […]

अधिक वाचा..