मेजर रमेश उपाध्याय यांनी 17 वर्षात काय काय भोगलं

मुंबई: तब्बल 17 वर्षानंतर मालेगाव बॉम्ब ब्लास्टचा निकाल अखेर समोर आला. हा निकाल या खटल्यात आरोपी राहिलेल्या प्रत्येकासाठी महत्त्वाचा होता. 17 वर्षांनी सगळ्याच आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. त्यातलेच एक मेजर रमेश उपाध्याय. आयुष्यात घडलेली एखादी घटना खंबीर माणसाला मरण यातना भोगायला लावू शकते, कुटुंबीयांनादेखील त्याचा त्रास होऊ शकतो. जो गुन्हा केलाच नाही त्यासाठी […]

अधिक वाचा..