अदानी हटाव, धारावी बचाव; बाबुराव माने
मुंबई: धारावीतील भाडेकरूंना सुद्धा प्रकल्पात स्थान दिले पाहिजे अशी मागणी भाडेकरू महासंघाचे अनिल कासारे यांनी केली. जगातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीपैकी एक असलेल्या मुंबईतील धारावी झोपडपट्टीचा पुनर्विकास होणार आहे. मात्र, धारावीतील रहिवाशांचा पुरेसा सल्ला घेण्यात आलेला नाही, परिणामी प्रकल्पाला विरोध होत आहे. पुनर्विकास आराखड्यात लघु उद्योग मालक आणि गृह-आधारित व्यवसायांसाठीच्या धोरणाबाबतही स्पष्टतेचा अभाव आहे. प्रकल्पात लोकप्रतिनिधी […]
अधिक वाचा..