हिंजवडीतील आयटी उद्योग बंगळुरुला जाईपर्यंत सरकार व पालकमंत्री झोपा काढत होते का?

महाराष्ट्रातील उद्योग दुसऱ्या राज्यात जाण्यास भाजपा युती सरकारची झुंडशाही व भ्रष्टाचारच जबाबदार मुंबई: काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात हिंजवडीत वाढीस लागलेला आयटी उद्योग आता मात्र बंगळूरु व हैदराबादकडे जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच ते कबुल केले, पण पुण्याची अधोगती होईर्यंत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्य सरकार काय झोपा काढत होते काय? असा संतप्त […]

अधिक वाचा..

कोरेगाव भीमात व्यक्तीचा खून करणारा बँगलोरहून जेरबंद

दीड महिना वेगवेगळ्या राज्यात फिरुन पोलिसांना देत होता गुंगारा शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील एका व्यक्तीचा संशयातून खून करुन फरार होऊन दीड महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीला शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने बँगलोरहून जेरबंद केले असून प्रदीप बलराम गराई असे पोलिसांनी जेरबंद केलेल्या आरोपीचे नाव आहे. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे २१ जानेवारी २०२३ रोजी […]

अधिक वाचा..