केंद्र सरकारने 500 रुपयांच्या नोटसंदर्भात घेतला अत्यंत धक्कादायक निर्णय

मुंबई: सध्या सोशल मीडियावर एक बातमी खूप वेगाने पसरत आहे. ती म्हणजे, “मार्च 2026 पर्यंत एटीएममधून ₹500 च्या नोटा बंद होणार आहेत.” अलीकडेच व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुकवर एक मेसेज मोठ्या प्रमाणात फिरतोय, ज्यात सांगितलं जातंय की ₹500 च्या नोटा हळूहळू चलनातून बाद केल्या जातील. त्यासाठी तारीखसुद्धा ठरवली गेली आहे. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत 75% एटीएममधून आणि […]

अधिक वाचा..

तूर खरेदीला केंद्र सरकारकडून 28 मे पर्यंत मुदतवाढ

तूर खरेदीसाठी मुदतवाढ मिळावी अशी केद्राकडे केली होती मागणी मुंबई: राज्यातील तूर उत्पादक शेतकरी व लोकप्रतिनिधी यांची मागणी लक्षात घेता पीपीएस अंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफ यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या तूर खरेदीस आता केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने 28 मे 2025 पर्यंत मुदत वाढवून दिली आहे. यामुळे राज्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे, […]

अधिक वाचा..
farmer

केंद्र सरकारचा शेतकऱ्यांबाबत महत्त्वाचा निर्णय

नवी दिल्ली: केंद्र सरकारकडून PM किसान सन्मान निधी योजना राबविण्यात येत असून देशातील लाखो शेतकरी या योजनेचा फायदा घेत आहेत. मोदी सरकार या योजनेशी संबंधित लोकांच्या खात्यावर सरकार दरवर्षी 2,000 रुपयांचे ३ हप्ते पाठवते. या योजनेत वेळोवेळी बदलही करण्यात आले आहेत. आता आणखी एका बदलाची चर्चा पुन्हा जोरात सुरु आहे. नव्या नियमानुसार आता पती-पत्नीही PM […]

अधिक वाचा..