दीर्घायुष्याचं वरदान देणारा ‘हा’ सुगंधी मसाला, जेवणानंतर तुकडा चघळा शुगरही राहील नियंत्रणात

सध्याच्या काळात बदलती लाईफस्टाईल आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे ‘डायबिटीस’ नियंत्रणात ठेवणे अनेकांना खूपच अवघड वाटते. रक्तातील वाढलेली साखर केवळ शरीराला थकवा देत नाही, तर ती इतर अनेक आजारांना निमंत्रण देते. रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारातील छोट्या-छोट्या बदलांकडे लक्ष देणे गरजेचे असते. खरंतर, डायबिटीस नियंत्रणात ठेवण्यासाठी रोजच्या जेवणात वापरली जाणारी दालचिनी रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी ‘इन्सुलिन’ […]

अधिक वाचा..

रिकाम्या पोटी चावून खा ‘ही’ ५ हिरवी पानं, पित्ताचा त्रास होईल कमी- दुर्गंधीही येणार नाही

बदलेल्या जीवनशैलीमुळे खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्या आहेत. सतत जंकफूड, पुरेशी झोप न घेणे, ताणतणाव आणि कॅफिनचे अधिक सेवन यामुळे आपल्या शरीरावर याचा वाईट परिणाम होतो. अशावेळी आपली पचनक्रिया खराब होऊन अ‍ॅसिड रिफ्लक्सची समस्या वाढते. आम्लपित्ताचा त्रास वाढतो. अरबट-चरबट पदार्थ खाल्ल्याने शरीरात पित्तदोष निर्माण होतो. पित्ताचा त्रास वाढला की डोकेदुखी, छातीत जळजळ होणे, आंबट पाणी, उलट्या होणे […]

अधिक वाचा..

फोडणीतला कडीपत्ता फेकून देऊ नका, चावून खा बघा फायदे

आपल्या रोजच्या स्वयंपाकात हिरव्यागार कडीपत्त्याचा वापर आपण करतोच. कोणत्याही भाजी, आमटी, डाळीला फोडणी द्यायची म्हटलं की कडीपत्ता हवाच. कडीपत्त्याची पाने फक्त पदार्थांच्या चवीत भरच घालत नाहीत तर, आरोग्याच्या दृष्टीने औषधी आणि बहुगुणी देखील आहेत. खरंतर, आपल्यापैकी बरेचजण पदार्थांतील कडीपत्ता बाजूला काढून टाकतात. परंतु कडीपत्ता बाजूला काढून ठेवण्यापेक्षा तो दररोज खाणे अधिक फायदेशीर ठरते कडीपत्त्यामध्ये लोह, […]

अधिक वाचा..

तुळशीची पानं चावून का खाऊ नयेत? कारण समजल्यावर पुन्हा करणार नाही अशी चूक

तुळशीचे रोप बहुतेक लोकांच्या घरात लावलं जातं. तुळस आरोग्यासाठीही खूप फायदेशीर मानली जाते. विशेषतः उपाशी पोटी तुळशीची पानं खाण्याचे अनेक फायदे आहेत. बरेच लोक सकाळी उठल्यानंतर २-३ तुळशीची पानं चावून खातात, तर काही लोक त्यांचा वापर हर्बल टी बनवण्यासाठी करतात. मात्र तुळशीची पानं चावून खाणं हे योग्य नाही. तुळशीची पानं का चावून खाऊ नयेत मर्क्युरिक […]

अधिक वाचा..

तुळशीची पाने रोज चावून खा! अनेक आजारांवर असरदार, पावसाळ्यात तर फार उपयोगी

आपल्याकडे तुळशीच्या रोपाला अत्यंत महत्वाचे मानले जाते. धार्मिक आणि आयुर्वेदिक दृष्टिकोनातून तुळस ही एक बहुगुणी औषधी वनस्पती आहे. तिच्या पानांत असलेल्या औषधी घटकांमुळे ती शरीरासाठी अनेक प्रकारे लाभदायक ठरते. विशेषतः तुळशीची पाने चावून खाणे ही एक पारंपरिक आणि नैसर्गिक आरोग्यवर्धक पद्धत मानली जाते. तुळशीच्या पानांत अँटीबॅक्टेरियल, अँटीव्हायरल, अँटीऑक्सिडंट आणि अँटीइंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. त्यामुळे ही पाने […]

अधिक वाचा..