कापलेली फळे किती वेळात खाणे सुरक्षित मानले जाते? जाणून घ्या…

फळे ही आपल्या शरीरासाठी चांगली असतात हे सर्वांनाच माहित आहे. त्यापद्धतीने सर्व फळे खाल्ली पाहिजेत. काहिवेळेला आपण फळे कापून ती प्रवासात देखील घेऊन जातो. पण बऱ्याचदा आपला प्रवास हा 2 ते 3 तासांचा देखील असतो. किंवा काहीजण फळांच्या फोडी करून त्या फ्रिजमध्ये ठेवतात. पण कापलेली फळे किती वेळात खाल्ली पाहिजेत किंवा कितीवेळ ती चांगली राहतात […]

अधिक वाचा..

विद्यार्थ्यांना आहार देताना पोषण आणि आवड लक्षात घ्यावी; दीपक केसरकर

मुंबई: प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना आहार देताना पोषण आणि विद्यार्थ्यांची आवड या दोन्ही बाबी प्राधान्याने विचारात घ्याव्यात, अशी सूचना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत सद्य:स्थितीतील पाककृतींमध्ये सुधारणा करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या समितीची बैठक मंत्री श्री. केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झाली. समितीचे सदस्य प्रसिद्ध शेफ विष्णू […]

अधिक वाचा..