२२ वर्षांच्या आकडेवारीचा सरकारसमोर आरसा; देश पुढे गेला, पण सामान्य माणसाचे आयुष्य किती बदलले?

मुंबई : देशाचा विकास नेमका कोणत्या निकषांवर मोजायचा, यावरून पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक चर्चा सुरू झाली आहे. २००४ ते २०२६ या २२ वर्षांच्या कालखंडातील विविध आर्थिक, सामाजिक आणि विकासात्मक निकषांची तुलना करणारी आकडेवारी सूरज सामंत यांनी २४ ऑगस्ट २०२६ रोजी फेसबुक पोस्टद्वारे मांडली आहे. या आकडेवारीच्या आधारे केंद्र सरकारच्या विकासाच्या दाव्यांचे मूल्यमापन करण्याची मागणी […]

अधिक वाचा..