खायच्या पानाचे पाणी पिल्याचे फायदे

खायचं पान हे आयुर्वेदात उष्ण गुणधर्म असलेले मानले जाते. त्यामध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटीसेप्टिक आणि कफ विरघळवणारे गुण असतात. पान उकळून त्याचे पाणी पिल्यास छातीत साचलेला कफ विरघळतो आणि श्वास मार्ग मोकळा होतो. खायच्या पानांचे पाणी पिल्याचे फायदे 1) छातीतला कफ कमी होतो खायचं पान उष्ण असल्यामुळे छातीत साचलेला चिकट कफ विरघळून बाहेर पडतो. 2) खोकल्यावर त्वरित […]

अधिक वाचा..