जनतेच्या विश्वासाचा बुलंद कौल; विकासाच्या राजकारणावर एकनाथ शिंदेंची मजबूत छाप
मुंबई: लोकशाहीमध्ये कोणत्याही नेत्याची खरी ओळख सत्ता किंवा पदावरून नव्हे, तर जनतेच्या विश्वासावरून ठरते. हा विश्वास केवळ आश्वासनांनी मिळत नाही; तो सातत्यपूर्ण काम, लोकहिताची भूमिका आणि विकासाभिमुख निर्णयांमधून निर्माण होतो. अनेक समर्थकांच्या मते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाला मिळणारा वाढता जनाधार हा त्यांच्या कार्यशैलीवरील आणि विकासाभिमुख दृष्टिकोनावरील जनविश्वासाचीच पावती आहे. महाराष्ट्र हा परिवर्तन, […]
अधिक वाचा..