जब चाहिए हरपत्ती तब याद आते है उद्योगपती
बाळासाहेबांपेक्षा तुमचा स्वार्थ अहंकार मोठा मुंबई: धारावी पुनर्विकास प्रकल्प, नवी मुंबई विमानतळाचे काम मुख्यमंत्री असताना अदानींना कोणी दिलं. हरपत्तीची गरज असल्यानेच त्यांना उद्योगपती आठवू लागलेत, अशी घणाघाती टीका शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठा व राज ठाकरेंवर केली. भाजप रिपाई महायुतीच्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय […]
अधिक वाचा..