तुम्हालाही सारखी येतेय उचकी, या गंभीर आजाराचे असू शकते कारण

उचकी लागली तर आपण कोणीतरी आठवण काढत असेल असे आपण म्हणतोय. परंतू वारंवार सारख्या येणाऱ्या उचकीचा संबंध कोणा गंभीर आजाराचा संकेत देखील असू शकतो. सर्वसाधारणपणे उचकी काही मिनिटांसाठी असते आणि आपोआप जाते देखील. परंतू ही उचकी ४८ तासांहून अधिक वेळ येत असेल तर तिच्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक होऊ शकते. उचकी का येते संशोधनाच्या नुसार उचकी […]

अधिक वाचा..

तुमच्यातही ही ६ लक्षणे दिसत असतील तर मग शरीराला बी १२ ची गरज आहे

महिलांमध्ये कोणत्या ना कोणत्या जीवनसत्त्वाची कमतरता निर्माण होत असते. त्याची कारणे ही बरीच आहेत. महिलांमध्ये जास्त करून जीवनसत्त्व डी ची कमतरता असते. याबद्दल आपल्याला माहिती आहे. पण अजून एका जीवनसत्त्वाची सतत कमतरता असते. जीवनसत्त्व बी १२ ची महिलांमध्ये प्रचंड कमतरता असते. त्यामुळे अनेक त्रास होतात. १) त्वचेचा रंग पिवळा पडायला लागतो. नखांपासून चेहर्‍यापर्यंत कावीळ झाल्या […]

अधिक वाचा..

अचानक थंड घाम, मळमळ, चक्कर येतेय? वेळीच सावध व्हा…

आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकजण आपल्या आरोग्याकडे जाणीवपूर्वक किंवा वेळेअभावी दुर्लक्ष करतात, ज्याचा परिणाम विविध गंभीर आजारांचा सामना करावा लागतो. काही जण अनेक आजारांची सुरूवातीच्या लक्षणांकडे इतकं लक्ष देत नाहीत. मात्र नंतर हीच लक्षणं गंभीर रुप धारण करतात. जे खूप महागात पडू शकते. हल्ली भारतातच नव्हे तर जगभरात हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण वाढत आहे. व्यस्त जीवनशैलीमुळे आरोग्याकडे […]

अधिक वाचा..