स्टार प्रवाह वर १६ फेब्रुवारीपासून मोठे बदल; ‘ठरलं तर मग’ आता पाऊण तास

मुंबई: मराठी छोट्या पडद्यावरील आघाडीची वाहिनी स्टार प्रवाह येत्या १६ फेब्रुवारीपासून आपल्या कार्यक्रमांच्या वेळापत्रकात मोठे बदल करत आहे. गेली तीन वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ‘ठरलं तर मग’ मालिका आता अधिक वेळ प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून तिच्या प्रसारणाच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. ‘ठरलं तर मग’ आता प्राइम स्लॉटमध्ये टीआरपीच्या शर्यतीत कायम आघाडीवर असलेली ‘ठरलं […]

अधिक वाचा..

रांजणगाव गणपती येथे किसान जागृती यात्रेची १६ फेब्रुवारीला जाहीर सभेची तयारी

रांजणगाव गणपती (तेजस फडके): देशातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित व ज्वलंत प्रश्नांसाठी कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत देशभर सुरु असलेली किसान जागृती यात्रा सोमवार दि १६ फेब्रुवारी २०२६ रोजी पुणे जिल्ह्यातील रांजणगाव गणपती येथे दाखल होणार असुन या यात्रेचे विविध शेतकरी संघटना, सामाजिक संघटना व जनआंदोलनांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत या यात्रेचे भव्य स्वागत करण्यात येणार आहे. देशातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित व […]

अधिक वाचा..