अंघोळ झाल्यावर कपाळ मोकळे ठेवू नये ते जाणून घेऊया…
धर्मशास्त्र सांगते, गंध ही केवळ धर्माची नाही तर मनुष्याच्या अस्तित्त्वाची खूण आहे. वाचा गंध लावण्याचे फायदे बालपणापासून आपल्यावरही हा संस्कार आपल्या आई आजीने घातला आहे. त्यानुसार आपण कपाळाला गंध लावतो सुद्धा. मात्र ते का लावावे? किंवा ते लावल्याने होणारे फायदे कोणते? की ती केवळ धार्मिक खूण आहे, याबद्दल सविस्तर जाणून घेऊ. देह देवाचे मंदिर’ असे […]
अधिक वाचा..