युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत महाराष्ट्रातील अकरा आणि जिंजी किल्ल्याच्या समावेशाबद्दल आनंद व अभिमान…

जागतिक वारसा लाभलेल्या बारा किल्ल्यांसह सर्वच किल्ल्यांच्या संरक्षण, संवर्धनासह त्यांचे महत्व नव्या पिढीपर्यंत घेऊन जाऊया… मुंबई: महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या संग्रामाचे साक्षीदार आणि मराठ्यांच्या धैर्य, शौर्य, त्याग, पराक्रमाचा वारसा लाभलेले राज्यातील रायगड, राजगड, प्रतापगड, लोहगड, शिवनेरी, पन्हाळा, साल्हेर, खांदेरी, सुवर्णदुर्ग, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग तसेच तामिळनाडूतील जिंजी या बारा किल्ल्यांचा […]

अधिक वाचा..

सरकारने ‘किल्ले रायगड’ प्रमाणे गड-किल्ले संवर्धन करावेत; युवराज संभाजी राजे छत्रपती 

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे-शेलार): सरकारने श्रीमान किल्ले रायगड मॉडेल प्रमाणे गड-किल्ले संवर्धन करण्यासाठी पावले उचलावीत असे प्रतिपादन श्रीमंत युवराज संभाजी राजे छत्रपती यांनी केले. शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथे तिथी नुसार असलेल्या शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्याचे अनावरण व लोकार्पण सोहळा श्रीमंत युवराज संभाजी राजे छत्रपती यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी उपस्थित […]

अधिक वाचा..