ग्रामसभेतील गोंधळानंतर ग्रामसेवकाचा मृत्यू; सहा जणांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

पारोळा : शिवरे दीगर येथे १७ ऑगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेदरम्यान झालेल्या गोंधळानंतर ग्रामसेवक पी. एन. पाटील यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. या प्रकरणी पारोळा पोलिसांनी सहा जणांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असून, ज्ञानेश्वर अशोक पाटील याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांत सुनील पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शिवरे दीगर ग्रामपंचायतीची ग्रामसभा १७ ऑगस्ट […]

अधिक वाचा..

ग्रामसभा आणि तुमचे अधिकार! गावाच्या विकासाची खरी किल्ली

औरंगाबाद: गावाचा विकास म्हणजे केवळ सिमेंटचे रस्ते, इमारती किंवा योजना नव्हते तर गावातील प्रत्येक नागरिकाचा निर्णयप्रक्रियेत सक्रिय सहभाग म्हणजेच खरा विकास होय याच लोकशाही सहभागाचे सर्वात प्रभावी व्यासपीठ म्हणजे ग्रामसभा. इथेच नागरिक थेट ग्रामपंचायतीला प्रश्न विचारू शकतात, सूचना देऊ शकतात आणि निर्णय प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात. ग्रामसभेत नागरिकांना मिळणारे ७ महत्त्वाचे अधिकार निर्णय घेण्याचा अधिकार […]

अधिक वाचा..